Category: व्हिडीओ
वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी पिंजऱ्याची संख्या वाढवावी
नाशिक प्रतिनिधी - निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर असल्याने या परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेतय. मागेच याच ठिकाणी चिमु [...]
हजरत खाँजा शमशोद्दीन गाझी दर्गा उरसात वळू उधळल्याणे धावपळ
उस्मानाबाद प्रतिनिधी - उस्मानाबाद शहरातील हिंदू - मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत खाँजा शमशोद्दीन गाझी दर्गाच्या चिराग कार्यक्रम बुधवार दि [...]
प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी
मुंबई प्रतिनिधी - प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्ला हा अत्यंत दुर्दैवी आहे या हल्ल्याचा आणि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो पण यानिमित्ताने एकूणच [...]
उपमुख्यमंत्र्यांनी आधीचा कार्यकाळ आठवुन आताच्या कार्यकाळाशी तुलना करावी – संजय राऊत
मुंबई प्रतिनिधी - महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अराजकता आणि अनागोंदी सुरु आहे. आमदार आणि लोकप्रतिनिधी सोडा पण सामान्य जनता, व्या [...]
एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन – हसन मुश्रीफ
मुंबई प्रतिनिधी - हे तर निव्वळ माझ्या बदनामीचे षडयंत्र, एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन. शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा [...]
विहीरीत पडलेल्या अस्वलला मिळाले जीवनदान
नांदेड प्रतिनिधी - पाण्याच्या शोधात आलेल्या जंगलातील अस्वल मानवी वस्तीत आला आणि विहीरीत पडलेला आढळला. नांदेड जिल्ह्य़ातील किनवट तालुक्यात घडली आह [...]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
ठाणे प्रतिनिधी - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानि [...]
आदित्य ठाकरेंच्या शेतकरी संवाद यात्रेवर भाजप राज्य प्रवक्ते राम कुलकर्णींचा निशाणा
बीड प्रतिनिधी - भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी आदित्य ठाकरेंच्या शेतकरी संवाद यात्रेवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांची सध्या शेतकरी [...]
संगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला – बाळासाहेब थोरात
अहमदनगर प्रतिनिधी - संगमनेर तालुक्याच्या वाट्याला नेहमी संघर्ष आला, सत्यजित तांबे हे निवडून आले त्यांचे मी अभिनंदन करतो. घडलेलं राजकारण हे मला व्य [...]
वीजक्षेत्रातील खासगीकरणाच्या विरोधात लढा उभारणे गरजेचे
अमरावती प्रतिनिधी - केंद्रातील मोदी सरकार हे प्रत्येक क्षेत्राचे खासगीकरण करत आहे. वीजक्षेत्राचेही खासगीकरण करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. महारा [...]