Category: विशेष लेख
आधुनिक महाराष्ट्राचा विकासमार्ग : समृद्धी महामार्ग
कोणत्याही भागाचा विकास हा स्थानिक ठिकाणी दळण- वळणाची साधने किती चांगल्या दर्जाची आहेत, यावर ठरतो. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी रस्ते विकासाला अ [...]
संविधान आणि कामगार!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ ते १९४६ या त्यांच्या मजूर मंत्री पदाच्या कार्यकाळात कामगारांसाठी अतिशय मूलभूत कायदे आणि सुधारणा करत असतानाच त्या [...]
टाॅयलेट- एक ‘फ्रेम’कथा
काल सायंकाळी तालुक्यातील काही गावात स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी फिरत होतो. सोबत सरपंच, ग्रामसेवक व इतर सहकारी देखील होते. सांडपाण्याचा निचरा होत नाही [...]
टाॅयलेट- एक ‘फ्रेम’ कथा.
काल सायंकाळी तालुक्यातील काही गावात स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी फिरत होतो. सोबत सरपंच, ग्रामसेवक व इतर सहकारी देखील होते. सांडपाण्याचा निचरा होत नाही [...]
पक्षांतर व पक्षप्रवेशाच्या घावूक बाजारात फुले-आंबेडकरी चळवळ!
माझ्या कालच्या लेखावर प्रतिक्रिया देतांना एक कार्यकर्ता कमेंट पोस्ट करतांना म्हणतो की, पुरोगामी चळवळीतील लोक प्रस्थापित पक्षात जातांना ‘सत्ताधारी जमा [...]
आपत्तीपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी
राज्यात मान्सून कालावधीत वीज पडणे /वज्राघात होणे याचे प्रमाणे अधिक असल्याने जिवित व वित्तहानी होत असते. ही एक नैसर्गिक आपत्त [...]
परिपूर्ण आणि सन्मानजनक जीवनाच्या दिशेने…
जगाच्या लोकसंख्येत वेगाने होणारी वाढ, प्रजनन दरातील बदल, शहरीकरण आणि स्थलांतर याचा दूरगामी परिणाम पुढील पिढ्यांवर होणार आहे. साधनस्रोत, पर्यावरण, साम [...]
एकल प्लास्टिकचा वापर टाळा… प्रदूषणाला बसेल आळा
एकल वापर प्लास्टिक या नावावरुनच स्पष्ट होते की प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा गोष्टी ज्यांचा वापर एकदाच केला जातो. एकदा वापरुन या गोष्टी फेकून दिल्या ज [...]
‘सामाजिक न्याया’ चा पुरस्कर्ता राजर्षी छत्रपती शाहू महाराज
‘26 जून’ छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस. राज्यात सर्वत्र ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. आजच्या दिवसाचे महत्त्व काय आहे ? [...]
दृष्टीदान सप्ताह आणि नेत्रदानाचे महत्व
सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० जून हा दिवस 'दृष्टिदान दिन' म्हणून साजरा केला जातो. मृत्यूनंतर नेत्रदान करावे, [...]
