Category: संपादकीय
दाभोळकर हत्या तपास आणि न्याय
भारतीय समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढून त्यांना विज्ञानवादी आणि विवेकवादी बनवण्यासाठी आपली संपूर्ण ह्यात खर्ची घातलेले डॉ. नरेंद्र दाभ [...]
हल्लेखोर दोषी, सूत्रधार निर्दोष !
न्यायाला विलंब म्हणजे अन्याय, अशी एक म्हण मराठीत आहे. त्याचा अर्थ एखाद्या गोष्टीच्या संदर्भात न्याय मिळण्यासाठी जर उशीर झाला, तर, ती बाब न्याय मि [...]
अंबानी, अदानी आणि राजकारण
लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्प्यातील मतदान देखील पूर्ण झाले आहे. निवडणुकाचा मध्यावधी पार पडला असून आता निवडणुकीचे काही शेवटचे टप्पे पूर्णत्वास जाण् [...]
नेत्याअभावी नागरिकांच्या मुलभूत अधिकारावर गदा !
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या जामीनाला विरोध करताना, यंत्रणांनी प्रचार करणे, हा मूलभूत अधिकार नाही, या आधारावर जामीन फेटावण्याचा य [...]
काँगे्रस आणि प्रादेशिक पक्ष
देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, मतदानाचा तिसरा टप्पा देखील पूर्ण झाला आहे. अशा राजकीय वातावरणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत अस [...]
पवारांचे वक्तव्य, हरियाणातील घडामोडी समानार्थी !
लोकसभा निवडणुकीनंतर देशासह महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर येईल, याचे आता संकेत मिळू लागले आहेत. काल तिसऱ्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर शरद [...]
संपत्तीचा हव्यास
मानव प्राणी असा आहे की, ज्याला एकदा कोणत्याही गोष्टीची चटक लागली की ती सहजा-सहजी सुटत नाही. ही चटक मग कोणत्याही स्वरूपाची असेल. ती चटक सकारात्मक [...]
तिसरी फेरीतही भाजप आघाडीचा संकोच !
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीचे मतदान काल संध्याकाळी आटोपले. त्यानंतर जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशभरातील महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रद [...]
विकासांच्या मुद्दयांना बगल
देशामध्ये सध्या लोकसभेची रणधुमाळीचा मध्यावधी टप्प्यावर आली असून, उद्या देशातील 94 लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. हा टप्पा तिसरा असून, यामध [...]
तिसरी फेरी निर्णायक !
देशात आणि महाराष्ट्रातही तिसऱ्या फेरीच्या मतदानाला आज प्रारंभ झाला. संध्याकाळी मतदान संपेपर्यंत किती टक्के मतदान होईल, त्याची आकडेवारी निवडणूक आ [...]