Category: संपादकीय
वाढत्या प्रदुषणाचा मानवी जीवनाला धोका !
उच्च वायू प्रदूषणामुळे भारतात आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊन भारतातीयांना तीव्र श्वसन रोगांना सामोरे जावे लागत असल्याचे वैज्ञानिक म्हणत आहेत. अलि [...]
बांगलादेश चीनच्या कच्छपी !
अलीकडच्या काही वर्षांपासून जागतिक घडामोडी वेगाने घडतांना दिसून येत आहे, त्याचबरोबर महासत्तेचे स्वप्न पडणार्या देशांना महत्वाकांक्षेचे धुमारे फुट [...]
ट्रम्प टेरिफमुळे जग मंदीच्या दिशेने ?
ज्या देशाने जगावर खुले आर्थिक धोरण आणि उदारीकरणाची नीती अवलंबण्याची सक्ती केली होती; आणि त्यामध्ये सगळ्या जगाला सामील केलं, तीच अमेरिका आता अध् [...]
राष्ट्रीय राजकारणात माकपची भूमिका !
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे २४ वे राष्ट्रीय अधिवेशन सध्या मदुराई येथे सुरू आहे. या अधिवेशनात पक्षाच्या मजबूतीबरोबरच इंडिया आघाडीसाठी पक्षाने म [...]
राज ठाकरेंचे “शहाणपण”!
खरं तर महाराष्ट्राचे राजकारण एका वेगळ्याच वळ्णावर जात असतांना ठाकरे कुटुंब लोकशाहीवादी भूमिका घेत आपले पुरोगामित्व सिद्ध करतांना दिसून येत आहे. ख [...]
नव्या शैक्षणिक धोरणावर सोनियांचे टीकास्त्र!
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा सोमवारी मोदी सरकारच्या शिक्षण धोरणावर टीका करणारा लेख एका इंग्रजी दैनिकात प्रकाशित केला गेला. या लेखात त्या म् [...]
मोदींची नागपूर भेट म्हणजे सोशल इंजिनिअरिंग !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नागपूरला भेट दिली. मोदी यांचे राजकारण कदाचित वादग्रस्त असू शकते. परंतु, राजकारणात केली जाणारी सोशल इंजिनिअरिंग त [...]
तेलंगणात ओबीसींना राजकीयसह ४२ टक्के आरक्षण
तेलंगणा विधानसभेने शिक्षण, रोजगार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण 42 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी दोन विधेयके मंज [...]
अव्वल शंभर; पण, निकष काय ?
सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या विभागाने भारतातील प्रभावशाली १०० जणांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. अर्थात हे १०० [...]
जनतेच्या उत्थानाची नीतीमूल्य !
संविधान हे लोकसभेच्या निवडणुकीपासून या देशाच्या राजकीय ऐरणीवर आले. त्यामुळे, संविधान जाणून घेण्याची जिज्ञासा देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात आ [...]