Category: संपादकीय
टग्या नामोल्लेखाची सार्थकता !
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो चिखल झाला आहे, त्याचे मुख्य सूत्रधार म्हणून अजित पवारांकडे पाहिले जाते. एकेकाळी 'स्पष्टवक्ता' म्हणून मिरवणाऱ्या [...]
राजकीय गोडवा वाढणार का?
देशभरात मकरसंक्रांत हा सण गोडव्याचा, समरसतेचा आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक म्हणून साजरा केला जातो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हा संदेश देणारा हा [...]
सहकार क्षेत्रात अजितदादांचा स्वाहाकार !
महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘सहकार’ हे क्षेत्र एकेकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानले जायचे. परंतु, याच सहकाराचा उपयोग करून स्वतःचे राजकीय साम्र [...]
राजकारणातील हरवलेला संवाद .. !
महाराष्ट्राच्या राजकारणाला दीर्घ अशी परंपरा आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांपासून ते आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फ [...]
दादा, बेमूर्वत आणि अहंकाराचा फुगा फुटणारच!
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा असते, ती म्हणजे 'अजितदादा'. पण ही चर्चा त्यांच्या विकासकामांची नाही, तर त्यांच्या बेमूर्वतखोर व [...]
इराणमधील अशांतता आणि अस्थिरता !
इराणमध्ये सध्या उसळलेली अशांतता ही अचानक घडलेली घटना नाही, तर ती दीर्घकाळ साचलेल्या असंतोषाचा उद्रेक आहे. वाढती महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, बेरोज [...]
अजित पवार : टग्या ते लाचार नेता !
महाराष्ट्राच्या राजकारणाने आजवर अनेक स्थित्यंतरे पाहिली, पण नीतिमत्तेचा इतका मोठा ऱ्हास कधीही अनुभवला नव्हता. ज्या नेत्यावर ७० हजार कोटींच्या सिंच [...]
शहरांचा श्वास कोंडला..!
भारत वेगाने शहरीकरणाकडे वाटचाल करत असताना विकासाच्या या प्रवासाला एक काळी किनार लाभली आहे, ती म्हणजे वाढते वायू प्रदूषण. भारतीय संविधानातील कलम 21 [...]
डॉ. संग्राम पाटील यांची चौकशी निषेधार्ह!
भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि महाराष्ट्राचे अभिमानी सुपुत्र डॉ. संग्राम पाटील यांना मोदी सरकारविरुद्ध "आक्षेपार्ह" सोशल मीडिया संभाषणात सहभागी [...]
लढवय्या ममता दीदी !
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केवळ एका राज्याच्या नेत्या नसून त्या भारतीय राजकारणातील 'नारीशक्ती' आणि 'संघर्षाचे' प्रतीक मानल्या जा [...]
