Category: संपादकीय
मुंबईची दैना आणि उपाययोजना
मुृंबई शहर कधीच कोणत्याही संकटामुळे थांबत नाही. कोणतीही आपत्ती आली तरी, मुंबई दुसर्या क्षणाला धावत असते. मात्र मुंबईतील पाऊस मात्र मुंबईकरांचे स [...]
राधेश्याम मोपलवावर : कल्पक नव्हे, महाराष्ट्राला कफल्लक करणारा अधिकारी!
काही वर्षांपूर्वी भारतातील एका राजकीय नेत्याने 'चमचा युग' नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं, जे त्यावेळी भारतात खूप गाजलं होतं. हे पुस्तक गाजण्याचा का [...]
दहशतवादाचा बिमोड करण्याचे आव्हान
जम्मू काश्मीर खोर्यात लोकशाहीची प्रक्रिया अर्थात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. अर्थात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासोबतच ऑक्टोबर मह [...]
वारी’तून सामाजिक समतेच्या दिशेने प्रवाहित !
वारी हा वारकरी संप्रदायाचा प्राण आहे. वारी म्हणजे समतेचा विचार. वारी महाराष्ट्रात येऊन रूजण्याची कारणेही समतेच्या भूमीमुळेच महाराष्ट्राशी जुळली आ [...]
हिट अँड रनच्या वाढत्या घटना चिंताजनक
अलीकडच्या काही दिवसांमध्ये सातत्याने हिट अँड रनच्या घटना घडतांना दिसून येत आहे. पुण्यातील पोर्शे कार दुर्घटनेनंतर, नागपूर, वरळी, बीड, आणि सोमवारी [...]
लाडक्या भावाचा शेतकऱ्यांवर अन्याय !
महाराष्ट्र हे देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेले राज्य आहे. त्यामुळे या राज्यामध्ये भारताच्या इतर राज्यांप्रमाणे स [...]
ब्रिटनमधील सत्तांतराचा अन्वयार्थ
ब्रिटनमधील अर्थव्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून हेलकावे खातांना दिसून येत आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी कोणत्याही राजकीय नेत्याजवळ सर्व [...]
आरक्षण आंदोलनातील न्यायतंत्र हरवले !
मराठा समाजाला ओबीसी मधील आरक्षण पाहिजे, या आंदोलनाला आता दीर्घकाळ होत चालला असला तरी, आंदोलन अधिक तीव्रतेकडे चालले आहे. महाराष्ट्र स्वतंत्र होऊन [...]
क्लीनचीट आणि राजकारण
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून अनेक नेते तुरूंगात जातांना दिसून आले. तर अनेक नेते भाजप किंवा सत्ताधारी घटक पक्षात जावून स्वच्छ झाल्याचे चित [...]
भांडवलशाही च्या अनागोंदीला मिटवण्याचे आवाहन करित ब्रिटनमध्ये मजूर पक्ष सत्तेवर
भारतात लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच संपल्या आणि कालच ब्रिटनमधील लोकसभेचा निकाल जाहीर झाला. हा निकाल संपूर्ण जगाला धक्का बसावा असाच राहिला. कारण, [...]