Category: संपादकीय
प्रशासकराज कधी संपणार ?
आजमितीस महाराष्ट्राचा विचार केल्यास तब्बल 27 महानगरपालिकांवर राज्यातील 26 जिल्हा परिषदा आणि 289 पंचायत समित्या आणि 257 नगरपालिकांवर प्रशासक नियुक [...]
खडसेंसाठी इकडे आड तिकडे विहीर !
महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप तळागाळामध्ये रूजवण्याचे, पक्षसंघटन करण्याचे खरे श्रेय भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना जाते. त्याचबरोबर गोपी [...]
कर्जाच्या ओझ्याखालील महाराष्ट्र !
लोकसभा निवडणुकीत महायुतीचे महाराष्ट्रात पानिपत झाल्याचे दिसताच, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका लांबणीवर टाकण्याचा एक प्रकारे प्लॅन केंद्र सरकारन [...]
मुख्य सचिवांच्या वादामागे दडलेला अर्थ!
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव यांना हटविण्याच्या चर्चेवरून मोठ्या प्रमाणात वाद उभा राहिला. त्यांना महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पद [...]
कठोर कायद्याने अत्याचार थांबेल का ?
कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार झाल्यानंतर सर्वच समाजातून आरोपींना फाशीवर लटकवण्याची मागणी होत होती. त्याचबरोबर कठोर कायद्या [...]
सभागृहाने नेता निवडणं, हीच संसदीय लोकशाही!
भारताने स्वीकारलेल्या संसदीय लोकशाहीत संविधानिक तत्त्वानुसार, देशाचा पंतप्रधान अथवा राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा, हे निवडण्याचा अधिकार निवडून आ [...]
जातीनिहाय जनगणनेला पर्याय नाहींच !
समाजाचं ध्रुवीकरण करण्यासाठी संघ-भाजप यांनी धर्माचा मुद्दा जितक्या प्रकर्षाने वापरला, तितक्याच प्रकर्षाने त्याची तोड देण्यासाठी आता राहुल गांधी य [...]
गुन्हेगारांची राजकीय राजधानी !
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आणि महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणारे पुणे शहर. त्याचप्रमाणे शिक्षणा [...]
सत्तानाट्याचा नवा अंक !
महाराष्ट्र राज्यात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. फोडाफोडीच्या राजकारणाला चांगलाच वेग आला आहे. भाजपने गेल्या अडीच वर्षात कोंडीच्या माध्यमातून क [...]
अनुसची क्षेत्रातील आवाहन आणि आदिवासी कार्यकर्त्याची खंत !
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नाशिकचे गोल्फ क्लब मैदान आदिवासी तरूणांच्या हक्कांसाठी केल्या जाणाऱ्या लढ्याची रणभूमी बनली आहे. काॅ. जे. पी. [...]