Category: संपादकीय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अस्तित्वाची लढाई
गेल्या तीन ते चार वर्षात मुदत संपलेल्या मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या नाहीत. ओबीसी आरक्षणाचा प्र [...]
लाडक्या बहिणीतही मातृत्व असतंच !
महाराष्ट्र सरकारने एकूण ३८ निर्णय घेऊन विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या बाजूने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये, त्यांनी शिंदे आ [...]
रणधुमाळीचा धुराळा !
महाराष्ट्र राज्याची स्थापना आजपावेतो अनेकवेळेस विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. मात्र कधीही महाराष्ट्राने इतकी अटीतटीची स्पर्धा अनुभवली नव्हती. [...]
विधानसभा निवडणूका दृष्टीपथात!
केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा सध्या सुरू झाला आहे. तीन दिवसीय या दौऱ्यानंतर बहुधा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणे अपेक् [...]
अवकाळीच्या कळा !
अवकाळीच्या कळा शेतकर्यांना आता सोसवेना अशीच शेतकर्यांची गत झाली आहे. राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, अवकाळीच्या या कळा शेतकर्यांन [...]
सुमार दर्जाचा ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या लायकीचा कसा ?
ऑस्कर हे चित्रपट क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा पुरस्कार; मात्र, या पुरस्काराला आजपर्यंत भारतातला फक्त एकच चित्रपट स्पर्श करू शकला; तो म्हणजे 'स [...]
बंडखोरीची टांगती तलवार !
राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असतांना राज्यात बंडखोरीची टांगती तलवार दिसून येत आहे. त्यातून राजकीय भ [...]
जनता, न्यायालय आणि विरोधक यांना संशय असणारा एन्काऊंटर !
लोकशाही व्यवस्थेत कायदा आणि सुव्यवस्था या गोष्टीला सर्वोच्च महत्त्व असते. परंतु, जेव्हा राज्यव्यवस्थेत या गोष्टी हरवतात तेव्हा जनतेच्या म्हणजे लो [...]
एन्काउंटर व्यवस्थेचा की प्रवृत्तीचा ?
व्यवस्था आणि कायदा या दोन भिन्न बाजू असल्या तरी त्यांचा महत्वाचा संबंध आहे. व्यवस्था आणि कायदा जर एकत्र आला तर अपप्रवृत्तींना धडा शिकवण्यास वेळ ल [...]
संभाजीराजे भोसले : छत्रपतींच्या विचारांशी विसंगत वर्तन !
छत्रपती शाहू महाराज यांनी भारतीय समाजव्यवस्थेला सूक्ष्मपणे समजून घेऊन, ही व्यवस्था बदलण्यासाठी सर्व स्तरावर ठोस प्रयत्न केले. सर्व जात व धर्मासाठ [...]