Category: संपादकीय
नेत्यांची भूमिती श्रेणी अन् जनतेची कंगाल श्रेणी!
विधानसभा निवडणुकीचे अर्ज दाखल होऊन छाननी पूर्ण झाली. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांचा वैयक्तिक तपशील भरून द्यावा लाग [...]
अजितदादा पवारांचे अभिनंदन करायला हवे !
अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचे दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याविषयी केलेल्या विधानावर आता सर्वच राजकीय नेते चर्चा करू पाहताहेत. रा [...]
जनतेच्या प्रभावामुळे भांडवलदारांनी प्रस्तावित मुख्यमंत्री बदलला!
विधानसभा निवडणूकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संध्याकाळी संपली. आता रिंगणात जे पक्ष आणि उमेदवार आहेत, त्याकडे आपण नजर टाकली तर, एक बाब [...]
ओबीसींनो, एक होऊया; इंगा दाखवूया!
ओबीसी समुदाय मंडलोत्तर काळात थोडासा भांबावला होता. त्यांना मंडल आयोग किंवा आरक्षण हे आपल्यासाठी आहे, याची जाणीव नव्हती. तरीही, या काळात ओबीसींनी [...]
मतदारांच्या मताचा आदर होणार का ?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांना सुरूवात झाली आहे. मतदारराजा देखील मोठ्या उत्साहाने मतदान करतात, मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर एकत्र येवून [...]
राजकीय कोंडी फोडण्याची इतिहास दत्त जबाबदारी ओबीसींचीच!
महाराष्ट्रात जवळपास चार आघाड्या आणि काही स्वतंत्र पक्ष, निवडणुका लढवत आहेत. यामध्ये महायुती, महाविकास आघाडी, त्याचप्रमाणे आरक्षणवादी आघाडी, ऍड. ब [...]
प्रदूषणग्रस्त राजधानी !
खरंतर देशाची राजधानी म्हटले की, तिचा विशेष लौकिक असतो. तिच्याविषयी एक प्रकारची आपुलकी असते. तिथे जाणे प्रत्येकांना हवे-हवेसे वाटते. मात्र राजधानी [...]
राजकीय नेत्यांचा सपंत्तीचा सोस !
खरंतर राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करण्याची प्रथा या देशात होती. देशाचा विकास करण्याची इच्छा असलेले घरा-दारावर तुळशीपत्र ठेवून राजकारणात यायच [...]
ओबीसींना पूर्णपणे डावलून विधानसभा लढताहेत सत्ताधारी आणि विरोधकही!
महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांच्या घटक पक्षांची उमेदवारी यादी आता जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीलोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया विकास [...]
राजकीय निष्ठा खुंटीला !
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि संविधानाची अंमलबजावणी झाल्यापासून ते आजपर्यंतचे भारतीय राजकीय आपल्या डोळ्यासमोर उभे आहे. या राजकारणात पोत सा [...]