Category: संपादकीय
महाराष्ट्राचे राजकारण : विचारधारेचा अंत की सत्तेची नशा?
महाराष्ट्र हे नेहमीच वैचारिक अधिष्ठान असलेले राज्य म्हणून ओळखले गेले आहे. शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या या भूमीत राजकारण हे क [...]
कार्यकर्त्यांचा हिरमोड आणि गोंधळ !
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जे दृश्य पाहायला मिळाले, ते महाराष्ट्राच्या राजकार [...]
नीती शून्य राजकारण !
महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गेल्या काही वर्षांत अनेक उलथापालथी झाल्या, पण शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील 'नाते-राजकारण' आणि त्यासोबतच एका काॅ [...]
काँग्रेसच्या ‘खिचडी पॅटर्न’चा अन्वयार्थ!
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वात लक्षवेधी ठरत आहे त [...]
बांगलादेश अराजकतेच्या दिशेने !
भारताच्या तत्कालीन पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानपासून बांगलादेशाला 1971 मध्ये वेगळे केले. तेव्हापासून ते गेल्या काही महिन्यांपर्य [...]
महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणूकीतील चुरस !
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका हा राज्याच्या राजकारणातील अत्यंत निर्णायक टप्पा आहे. या निवडणुकांकडे केवळ 'स्थानिक स्वराज्य संस्थांच [...]
‘टीस’ देखील पक्षपाती अभ्यासाचा बळी !
देशातील उच्च शैक्षणिक संस्थांना आपल्या ताब्यात घेण्यासाठी वर्तमान सत्तेचे समर्थक असणाऱ्यांनी जेएनयू पासून तर देशांतील सर्व विद्यापीठांमध्ये हिंसक [...]
महाराष्ट्रात प्रथमच भाजप मोठ्या प्रमाणात यशस्वी !
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऐनवेळी दोन टप्प्यात करण्यात आल्या होत्या. अर्थात, हे दोन टप्पे निवडणूक आयोगाने नव्हे, तर, न् [...]
रोजगाराची हमी हिरावणारे अधिवेशन संपन्न !
संसदेचे हिवाळी अधिवेशन काल १९ डिसेंबर २०२५ रोजी संपले. या अधिवेशनात उच्च उत्पादकता आणि निवडणूक सुधारणांवरील तीव्र वादविवाद झाले, तर कल्याणकारी आण [...]
जी-राम-जी : मजुरांचे अधिकार नष्ट करणारे विधेयक !
विकसित भारत - रोजगार आणि अजीविका मिशन (ग्रामीण) हमी, ज्याला व्हीबी-जी राम जी विधेयक म्हणून ओळखले जाते, डिसेंबर २०२५ मध्ये लोकसभेत ऐतिहासिक मनरेगा [...]
