Category: दखल
माई : संत गाडगेबाबा यांचा कृतीवारसा !
लाख मरोत, पण लाखांचा पोशिंदा ना मरो, अशी एक म्हण मराठी साहित्यात रा. ग. गडकरी या साहित्यिकाने अजरामर केली. सिंधुताई सपकाळ अर्थात माई यांच्या अकाली जा [...]
ब्राह्मणी पगड्यात ऊब घेणाऱ्यांनी आव्हाडांना टार्गेट करू नये !
'ओबीसी समाजावर ब्राह्मण्यवादाचा पगडा एवढा बसलाय की, ते आपल्या हितासाठी मंडल आयोगाच्या काळातही लढायला उतरले नाहीत', राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आ [...]
तर, राज्यपालांनी संवैधानिक पद उबवू नये!
भारतीय समाजाला प्रगत समाज बनविणाऱ्या सावित्रीमाई फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात बसविण्यात आलेल्या पुत [...]
खरगपूर आयआयटी कॅलेंडर : तथाकथित गुणवत्तेचे षडयंत्र!
देशातील सर्वात प्रथम उभारले गेलेल्या खरगपूर आयायटी ही शासकीय उच्च व्यावसायिक शैक्षणिक संस्था तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगातील एक अग्रणी संस्था म्हणून [...]
ब्राह्मणेतर समाजाकडे श्रध्दास्थळांचा ताबा द्या!
वैष्णव देवी मंदिरात प्रवेशिकेत झालेल्या चेंगराचेंगरीत बारा भाविकांचा मृत्यू होणे ही बाब धक्कादायक आहे. पहाड, दऱ्या अशा नैसर्गिक स्थळांवर उभारलेली श्र [...]
पेशवाईच्या पराभवाचा जश्न : भीमा-कोरेगाव स्तंभ!
भीमा-कोरेगाव विजय स्तंभ हा जुलमी पेशव्यांचा त्वेषाने पराभव करणाऱ्या शहीद योध्यांच्या सन्मानार् [...]
वारे उलट्या दिशेने फिरले !
अखेर स्वायत्त संस्था म्हणून आपण अबाधित आहोत असा विश्वास निवडणूक आयोगाने काल समस्त भारतीयांना दिला. आगामी २०२२ या वर्षात देशातील पाच राज्यांच्या विधा [...]
तर, आम्ही जनतेचा आवाज बनू !
राज्याचे राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात सुप्त संघर्ष उभा राहिला असताना पाच दिवसीय विधीमंडळ अधिवेशनाचीही सांगता झाली. विधानसभा अध्यक्षपदाच्या नि [...]
समझनेवालेको इशारा काफी है !
महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यांच्या सीमा एकमेकांशी जुळलेल्या आहेत. हे भौगोलिक वास्तव आपणा सर्वांना प्राथमिक ज्ञान म्हणून माहीत आहेच! मात्र, [...]
घटनासमितीचा विश्वास विवेकाने सार्थ करा!
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपद गेली दहा महिने रिक्त आहे, ही बाब गंभीर मानली पाहिजे. परंतु, कोविड काळात काही बाबीत शिथिलता आल्याचे लोकं जाणून असल्याने [...]
