Category: अग्रलेख
लोकानुनयाचा उदय
अलीकडे जगभरातच लोकानुनयाचा मोठ्या प्रमाणात उदय झाल्याचे आढळून येते. एकाधिकारशाही, एककल्ली कारभार यासारख्या विचारांमुळे प्रखर राष्ट्रवाद वाढीस लागला आ [...]
कल्याणकारी व्यवस्थेचा अभाव !
कोरोना, अतिवृष्टी, शेतकर्यांच्या, एसटी कर्मचार्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, यासह अनेक आपत्ती आली की, आपण पॅकेज जाहीर करून मोकळो होतो. हल्ली पॅकेज हा [...]
एवढा गहजब कशासाठी ?
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जो गदारोळ सुरू आहे, तो बघता राज्यातील सर्व प्रश्न संपले की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना न पडो, तरच नवल. आरोप-प्र [...]
एसटीचे चाक खोलात !
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीची आर्थिक परिस्थिती सातत्याने खालावत असतांना, ही स्थिती सुधारण्यासाठी राज्यकर्त्यांनी कधी इच्छाशक्ती दाखवल [...]
तपास यंत्रणा कुणाच्या इशार्यावर काम करतात ?
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यात बरीच उलथापालथ बघायला मिळत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अन [...]
घराणेशाहीला सर्वच पक्षांकडून उत्तेजन
राजकीय घराणेशाही किमान भाजप तरी मोडीत काढेल, अशी अपेक्षा होती. मात्र ही राजकीय घराणेच भाजप आपल्या कळपात ओढून पुन्हा घराणेशाहीला उत्तेजनच देतांना दिसू [...]
राजकारणातील घराणेशाही
लोकशाहीसंपन्न देशात मतदार राजा हा सार्वभौम असून, तो पाच वर्षांत या लोकशाहीचा राजा कोण असणार, हे ठरवत असला तरी, वर्षानुवर्षे अनेक घराणी राजकारणांत प्र [...]
प्रादेशिक पक्षांच्या वर्चस्वाला शह !
देशात भाजपने सर्वप्रथम बहुमत 2014 मध्ये मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली. भाजपचे हे पाशवी बहुमतामुळे भाजपला आता मित्रपक्षांची गरज वाटू लागली नाही. त्या [...]
काँगे्रसचे प्रियंका अस्त्र चालणार का?
उत्तरप्रदेशच्या राजकारणात बरीच उलथापालथ सुरू असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याचे मागील काही वर्षांतील घटनांचा आधार घेतला तर दिसून येते. [...]
गुन्हेगारीचा चढता आलेख !
देशातील असो की राज्यातील गुन्हेगारीचा आलेख हा नेहमीच चढता राहिला आहे. यासंदर्भात गेल्या वर्षी 2020 मध्ये झालेल्या गुन्ह्यांची संख्या लक्षात घेतली तरी [...]