Category: अग्रलेख
महाराष्ट्राची झेप…
देशभरात स्वच्छ सर्वेक्षणाचे नुकतेच पुरस्कार जाहीर झाले असून, यात महाराष्ट्राने दुसरा क्रमांक पटकावला. स्वच्छतेच्या दिशेने महाराष्ट्रात होत असलेली जनज [...]
राजस्थानातील खांदेपालट
काँगे्रसने जम बसलेल्या आपल्या विविध राज्यात खांदेपालट करायला सुरूवात केली असून, यामुळे भविष्यात काँगे्रसला मोठा फटका बसू शकतो. पंजाबमध्ये खांदेपालट क [...]
आता हमीभावासाठी शेतकर्यांचा लढा
गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्याच्या विरोधात सुरु असलेले आंदोलन मोडून काढण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडले. मात्र, शेतकरी मागे हट [...]
शेतकर्यांच्या ऐतिहासिक लढयाला बळ !
केंद्र सरकारने आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर संमत केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची नामुष्की मोदी सरकारवर ओढवली ती केवळ शेतकर्यांच्या एकजुुटीच्या [...]
शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्याचा निवडणूक स्टंट !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विरोधी असणार्या तिन्ही कायद्यांना मागे घेण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर शेतकरी नेते टिकैत यांनी तात्काळ प्रतिक् [...]
चीनची घुसखोरी
चीन हा भारतातील शेजारी आणि आशिया खंडातील देश असला, तरी अजिबात भरवश्याचा हा देश आहे. चीन हा देश भारतविरोधी देशांसोबत नेहमीच हातमिळवणी करत, नेहमीच भारत [...]
प्रतीके आणि वारसा
प्रतीके आणि वारसा हा प्रत्येक संस्कृतीला जोडणारा दूवा असून, या वारशाला नेस्तनाबूत करून, आपले विचार इतरांवर थोपवण्याचे काम जगभरात अव्याहतपणे सुरू आहे. [...]
महागाईचा भडका !
एकीकडे देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर आलेली असतांना, देशात वाढत चाललेली महागाई हा चिंतेचा विषय बनतांना दिसून येत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्या [...]
अराजकता निर्माण करण्याचा डाव
महाराष्ट्र राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा आहे. या मातीने नेहमीच समतेचा विचार [...]
दंगल पेटवण्याचे षडयंत्र ?
महाराष्ट्रातील राजकारण पार रसातळाला गेले असून, त्याना अनुभव गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. अशातच कालपासून महाराष्ट्रातील वातावरण हिंसक बनले असून, [...]