Category: अग्रलेख
सुखराम यांच्यामुळेच…
माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम शर्मा यांचे आज निधन झाले. पंडित सुखराम हे टेलिग्राम घोटाळ्यामुळे नुसते चर्चेतच राहिले नाहीत तर त्यामुळे त्यांचे राज [...]
शोषणमुक्त विवाह
भारतात आणि जगभरात काम करणारी विवाह पद्धती ही अपवाद सोडता विषमतावादावर आधारित आहे. विवाहसंस्थेतील व्यक्तिस्वातंत्र्याचे स्थान आणि वैवाहिक संबंधांचे स् [...]
उन्हाची तीव्रता
यंदाच्या उन्हाळ्याचा हा शेवटचा हंगाम. अद्याप उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. प्रत्येक वर्षी उच्चांकी तापमानाचे मागील आकडे ओलांडले जात आहे [...]
मग सामाजिक न्यायाचे काय ?
महाराष्ट्रासह देशभरात आरक्षण हा सामाजिक संघर्षांचा मुद्दा आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यावरून देशभरात सतत संघर्ष होतांना आपण नेहमी पाहतो. ७२ वर्षा [...]
महिलांचे संपत्ती वाटपातील स्थान
स्वतंत्र वा व्यक्तिगत संपत्तीची कल्पना ही प्राचीन नसून तौलनिकदृष्ट्या अर्वाचीनच आहे. व्यक्तिगत संपत्तीच्या उदयाबरोबरच वारसाहक्काचा किंवा उत्तराधिकारा [...]
समतेचा करार केव्हा होणार ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी फ्रान्सला पोहोचले. पंतप्रधान मोदींचा हा पाचवा फ्रान्स दौरा. र [...]
निसर्गाचा नजारा
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्यातील आणि देशातील सर्वच उत्सव बंद होते. यंदाचा काजवा महोत्सव कोरोनाच्या सावटामधून मुक्त झाला असून, हा काजवा महोत [...]
उशिरा सुचलेलं शहाणपण
मनसेचे अध्यक्ष स्वरराज ( राज ) श्रीकांत ठाकरे यांच्या भोंगा आणि हनुमान चालीसा संदर्भातील प्रक्षोभक भाषणाचा मोठा परिणाम महाराष्ट्रात झाला हे खरेच. यात [...]
केरळ उत्तम उदाहरण
भारतीय संविधानाला धोका आहे अशी चर्चा देशभर सुरू आहे. संविधान वाचवा असा टाहो देशभर फोडला जात आहे. संविधानाला विरोध कोणापासून? याचे संक्षिप्त विवेचन फा [...]
राजकारणातील चघळेगिरी
महागाईमुळे आणि विविध समस्सेमुळे एकीकडे देश होरपळून निघत आहे तर दुसरीकडे भाजप आणि हिंदुत्ववादी जहाल व काँग्रेसी विचाराची मवाळ या मुद्यावर तोंडावर बोट [...]
