Category: अग्रलेख
कल्लूळाचं पाणी कशाला ढवळीलं ?
सध्या देशभरात सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय वातावरण खराब झालेले आहे. थंडीच्या लाटेने व्हायरल इन्फेक्शनमुळे सर्वांच्या आरोग्यावर परिणाम झालेला आहे. य [...]
मोदी ‘खालचा’ अंधार
करोनाच्या पहिल्या लाटेत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाने आणि दिल्लीतील ‘आम आदमी पक्षा’च्या सरकारने मजुरांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले. [...]
राजकारणाचे गुन्हेगारीकरण कसे रोखणार ?
लोकशाही संपन्न अशा भारत देशात राजकारणातील गुन्हेगारी मोठया प्रमाणावर वाढली आहे. साम, दाम अशा सर्वच नीती-अनीतीचा वापर करून, राजकारणात आपले स्थान अबाधि [...]
मराठी भाषेविषयी केंद्राची अनास्था
नाणेघाटातील ब्राम्ही लिपीतील सुमारे 2 हजार 220 वर्षांपूर्वीच्या शिलालेखातील महारठ्ठीनो हा उल्लेख विनपिटक, दीपवंश, महावंश या ग्रंथातील महाराष्ट्राचे उ [...]
मुंबई पालिकेचा आश्वासनांचा अर्थसंकल्प
आशिया खंडातील सर्वात मोठी महानगर पालिका आहे ती मुंबई. आपल्या देशाचा अर्थसंकल्प निर्मला सीतारामण यांनी नुकताच जाहीर केला. त्या पाठोपाठ मुंबई महानगर पा [...]
लोकप्रतिनिधींच्या सुविधांना टार्गेट का आणि कोण करतंय?
गेल्या काही दिवसांपासून नव्हे तर काही महिन्यांपासून एक मेसेज समाज माध्यमांवर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत असतो. आता तोच संदेश समाज माध्यमांवर ऑडिओ क्लि [...]
चांगले ‘निराशा बजेट’
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ मंगळवारी संसदेत सादर केला. १९४७ मध्ये स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प मांडला [...]
मद्य सम्राटाच्या फायद्यासाठी…
राज्य सरकारने मॉल आणि सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात वायनरीज आहेत. काही महिन्यांपूर्वी याच स [...]
आम्ही मूकनायकाचे वारसदार
३१ जानेवारी २०२२ रोजी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या मूकनायक पाक्षिकाला १०२ वर्ष पूर्ण होत आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या [...]
आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण
महाराष्ट्रात आणि देशात भारत स्वतंत्र झाल्यापासून जे राजकीय समीकरणे उभे राहिले त्याला मूलभूत आधार राहिला तो धर्म- जात- प्रांत याचा. राज्यव्यवस्थेच्या [...]