Category: राजकारण

आमदारकी गेली तरी चालेल; पण रेल्वे मार्ग होऊ देणार नाही: आ. प्राजक्त तनपुरे यांचा नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको
देवळाली प्रवरा - अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रस्तावित राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाला विरोध दिवसेंदिवस तीव्र होत असून, या मार्गामुळे शेतजमिनींचे [...]
ध्वजारोहण कार्यक्रमात आ. काळेंना चक्कर; प्रकृती स्थिर
कोपरगाव : स्वातंत्र्य दिनानिमित्त कोपरगाव तहसील कार्यालयात आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास आ.आशुतोष काळे उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून प्रकृ [...]

आदर्श विद्यामंदिर विद्यालयात झेंडावंदन उत्साहात
सोनई - पानसवाडी येथील हनुमान ग्रामीण मंडळ व संशोधन विकास संस्थेचे स्व. तुकारामजी पाटील गडाख स्थापित आदर्श विद्यामंदिर विद्यालयात स्वातंत्र्यदिन उ [...]

शिस्तप्रिय जीवन हीच यशाची गुरुकिल्ली : मेजर पाठक
अहिल्यानगर : विद्यार्थीदशेपासूनच आळस आणि भीती झटकून स्वयंशिस्त अंगीकारणे ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) माध् [...]

पुण्यात राहुल गांधींचा २२ ऑगस्टला विद्यार्थ्यांशी संवाद
पुणे - लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी २२ ऑगस्ट रोजी पुण्यात विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या "छात्रों की गूंज" या कार्यक्रमाला उपस [...]
सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास – राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे डिजिटल उद्घाटन
कोल्हापूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील १२४ आरोग्य संस्थांचे उद्घाटन तसेच ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील उपजिल्हा रुग्णालय आण [...]

‘सीएम फेलोशिप’मुळे प्रशासनाला नवा दृष्टीकोन मिळेल; फेलोजनी परिवर्तनाचे दूत बनावे – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई - मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमामुळे प्रशासनाला नव्या पिढीचा दृष्टीकोन, नावीन्यपूर्ण कल्पना आणि तंत्रज्ञानाची जोड मिळेल. फेलोजनी फेलोशिपच्य [...]
‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया सुलभ; लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार – मंत्री आदिती तटकरे
मुंबई - मुलींच्या सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणारी 'लेक लाडकी योजना' जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ क [...]
महाराष्ट्र कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प पूर्ण करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई - विकसित भारताच्या संकल्पात महाराष्ट्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे 'ग्रोथ इंजिन' आहे. महाराष्ट्राचा वि [...]

मनोज जरांगेंचा निर्णायक लढ्याचा इशारा; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आंदोलन
छत्रपती संभाजीनगर - मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनकर्ते नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मराठा [...]
