Category: महाराष्ट्र

परिवहन मंत्री सरनाईकांनी केला एसटीने प्रवास
मुंबई : आधुनिक युगामध्ये ’स्वच्छता’ हा कोणत्याही व्यवसायाचा मूलभूत पाया असतो. त्यामुळे प्रवासी सेवेमध्ये प्रवाशांना स्वच्छ, सुंदर बसस्थानक, बस स् [...]
पुण्यात अत्याचार करून दोन बहिणींचा खून
पुणे : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथील एका वस्तीत गुरूवारी दोन बहिणींवर लैंगिक अत्याचार करून त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह पाण्य [...]
बीडमध्ये पोलिस चौकीसमोरच तरुणावर कोयत्याने वार
बीड : राज्यात सध्या केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्यानंतर बीड जिल्हा चर्चेत असतांनाच बीडमध्ये चक्क पोलिस [...]
न्याय मिळाला नाही तर, रस्त्यावरची लढाई लढू : मनोज जरांगे
परभणी : मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी बुधवारी बीड आणि परभणी येथील पीडितांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलत [...]
सत्ता कधीच डोक्यात जाणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर : गेल्या दहा वर्षात मी अनेक आव्हानांचा सामना केला आहे. धैर्यपूर्वक या बाबी मी हातळल्या आहेत. राजकारणात अक्षरक्षः कुठल्याही पातळीवर जाऊन आव [...]
पर्यावरण व वातावरणीय बदल योजनांचा आराखडा तयार करा : मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश
मुंबई : पर्यावरण व वातावरणीय बदल याबाबत राबविण्यात येणार्या योजना, भविष्यातील ध्येय धोरणे, घनकचरा व्यवस्थापन, माझी वसुंधरा अभियान, पाणी, हवा प्र [...]
डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा संत चिंतनाचा ’साहित्यशोध’ निर्मळतेचा बोधग्रंथ : महंत अरुणनाथगिरी महाराज
श्रीरामपूर : संतकार्य, विचार आणि संतसाहित्य ही एक अमृत संजीवनी असून श्रीमद भागवत कथा जगात सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे, अशा श्रेष्ठ ज्ञानयज्ञ कथाप्रसंगी [...]
परदेश शिष्यवृत्तीसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त [...]
महाराष्ट्रात वैचारिक दारिद्रय वाढत चाललंय : माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत
पुणे : महाराष्ट्र सध्या वेगळ्याच वळणावर असून, मतांचे धु्रवीकरण करून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाला तिलांजली दिली जात आहे. [...]
ठाकरे गट महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार ?
मुंबई : महाविकास आघाडीचे विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर आघाडीतील घटक पक्षांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. विशेषतः उद्धव ठाकरे यांच [...]