Category: महाराष्ट्र
नोकरी करणाऱ्या महिलांना शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांच्या बोरिवली येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. या वसतिगृहात सन २०२४-२५ वर्षाकरिता [...]

ग्रामीण डाक सेवकांची रिक्त पदांसाठी करा अर्ज
मुंबई : भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाक सेवक पदासाठी (२१ रिक्त पदे) भरली जाणार आहेत. [...]

शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शासन सदैव कटिबद्ध – मंत्री डॉ. उदय सामंत
परभणी : शेतकरी हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तो अन्नदाता आहे. त्यांना काही कमी पडू दिले जाणार नाही. बळीराजाच्या उन्नतीसाठी शासन सदैव कटिबद्ध [...]

शेतकरी केंद्रबिंदू मानून कृषी नियोजन – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
अमरावती : प्रत्येक भागातील जमीन वेगळी असल्यामुळे वेगवेगळी पीके घेण्यात येतात .यासाठी आपण घेत असलेल्या पिकांना अनुसरून पूरक व्यवसाय निवडणे गरजेचे आहे [...]
शिवसेनेचे ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत ; ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या संपर्कात?
मुंबई : कोकणातील शिवसेनेचा महत्वाचा शिलेदार अर्थात राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टा [...]
तहसील विभाजना विरोधात जनआंदोलनासोबतच न्यायालयात जाण्याचा निर्णय ; आ. बाळासाहेब थोरात
संगमनेर : प्रस्तावित आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालय निर्मितीच्या विरोधात ग्रामपंचायत यांनी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव केल्यानंतरही या प्र [...]
रिक्षा चालकांना मिळणार दहा हजार रूपये :परिवहनमंत्री सरनाईक यांची घोषणा
मुंबई : राज्यातील 65 वर्षांवरील रिक्षाचालकांना 10 हजार रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यावेळी बोलता [...]

राजन साळवींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मुंबई : कोकणातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेते दिग्गज नेते राजन साळवी यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर साळवी यांनी गुरूवारी शिंदे यां [...]

महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येतअसलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान असून. या अभियानाच्या माध्यमातून [...]
संविधान विरोधी शक्तींचा देशाच्या अखंडतेला धोका : डॉ. अशोक ढवळे
अकोले : विविध जाती, धर्म, पंथ व प्रांत यांनी मिळून बनलेल्या भारत देशाला एकसंघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाची रचना अत्यंत विचारपूर्वक [...]
