Category: महाराष्ट्र
मराठीचा अमराठीशी सुखाने संसार ! ; साहित्य संमेलनातील परिसंवादाचा सूर
नवी दिल्ली दि.22: प्रेम, संवाद, सहवास आणि सहनशीलतेमुळे संसार सुरळीत होतोय असा सूर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातत आयोजित 'मनमोकळा संवाद - मरा [...]
पैशाअभावी माध्यमिक शिक्षकांच्या मान्यता रखडल्या
डॉ.अशोक सोनवणे/अहिल्यानगर : प्रत्येक समाजामध्ये शिक्षकांना अतिशय महत्त्व आहे कारण समाज ज्या सुज्ञ नागरिकांवर चालतो ते घडवण्याचे मोठे काम शिक्षक क [...]

जालना-यवतमाळमध्ये फुटला दहावीचा पेपर ! ; कॉपीमुक्त अभियानाला हरताळ
जालना/यवतमाळ : दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली होती. विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कॉपीमुक् [...]
मराठी भाषा अमृतापेक्षाही गोड : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : मराठी केवळ भाषा नाही तर, ती एक संस्कृती आहे. या भाषेने वंचित लोकांना पुढे आणण्यासाठी देखील मोठे कार्य केले आहे. ज्योतिबा फुले, बाबा [...]
महिलांना सवलत दिल्याने एसटी तोट्यात : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : काही दिवसांपूर्वीच महिलांना एसटी बसमध्ये 50 टक्के सवलत दिल्यामुळे महिलांचा प्रवास वाढला असून, त्यामुळे एसटीचे उत्पन्न देखील वाढल्याची मा [...]
अपात्र लाडक्या बहिणींची संख्या 9 लाखांवर ; लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक
मुंबई :महायुती सरकारची महत्वाकांक्षी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पुन्हा एकदा नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी सरकारने कंबर [...]
कृषीमंत्री कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा ; आमदारकीवर टांगती तलवार
नाशिक/मुंबई : राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढतांना दिसून येत आहे. कारण कृषीमंत्री कोकाटे आ [...]
उपमुख्यमंत्री शिंदेंना जीवे मारण्याची धमकी
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुरक्षा कमी केली असतांनाच अवघ्या काही तासांमध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या [...]
समृद्धीवर दोन जणांचा होरपळून मृत्यू ; अपघातानंतर कारने घेतला पेट
बुलडाणा : जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर गुरूवारी सकाळी 9 वाजता भीषण अपघात झाला असून, अपघातानंतर वाहनाने पेट घेतला. या दुर्घटनेत दोन जणांचा होरप [...]
डॉ. शिवाजी काळे संपादित’ शब्दप्रेरणा’ म्हणजे डॉ.उपाध्ये यांच्या साहित्यप्रेमाचा फुलोरा : प्रा. मंजिरी सोमाणी
श्रीरामपूर : साहित्य म्हणजे जे समाजहित साधते ते लेखन असून डॉ. शिवाजी यांनी संपादित केलेले ’शब्दप्रेरणा’ हे पुस्तक म्हणजे डॉ. बाबुराव उपाध्ये यांच [...]