Category: ताज्या बातम्या
सशस्त्र दलांनी भविष्यासाठी सज्ज राहिले पाहिजे : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह
नवी दिल्ली ः सशस्त्र दलांनी संयुक्तपणे कार्य केले पाहिजे आणि आजच्या सतत विकसित होत असलेल्या बहु-क्षेत्रीय वातावरणात भविष्यासाठी सज्ज राहिले पाहिज [...]
जागतिक व्यापारयुद्धाला विराम!
वॉशिंग्टन ः अमेरिकेने जागतिक व्यापारयुद्ध छेडल्यानंतर जगभरात आर्थिक मंदी आणि महागाईचे संकट गडद झाले होते. त्याविरोधात अमेरिकन नागरिक देखील रस्त्य [...]
21 व्या शतकाच्या निर्मितीत भारताची महत्त्वाची भूमिका : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला
नवी दिल्ली : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उझबेकिस्तानच्या विद्वानांना हिंदी आणि संस्कृतसह भारतीय भाषांमध्ये असलेले खोल स्वारस्य आणि समजुतीबद् [...]
अहिल्यानगर शहरात समता व्याख्यानमालेचे आयोजन
अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले संयुक्त जयंती महोत्सव समिती व फुले, शाहू, आंबेडकर विचारमंचच्या संयुक्त विद्य [...]
लातूरमध्ये 11 किलो मेफेड्रोन जप्त
मुंबई ःमुंबईतील महसूल गुप्तचर संचालनालय अर्थात डीआरआयने त्यांच्या प्रादेशिक युनिट्सच्या समन्वयाने महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील रोहिणा गावातील [...]
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कोषाध्यक्षपदी विनोद कुलकर्णी
सातारा / प्रतिनिधी : सातारकरांची मान अभिमानाने उंचवणारी साहित्य क्षेत्रात आणखी एक निवड झाली असून, मराठी भाषा, साहित्याला जगात पोहोचवणार्या, दे [...]
हिलटॉप-हिलस्लोप आणि बीडीपीसंदर्भात सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावलीसाठी अभ्यासगट स्थापन
पुणे : पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या विकास योजनेतील हिल टॉप-हिल स्लोप व बायो-डायव्हर्सिटी पार्क (BDP) या पर्यावरण [...]

कर भरणे ही समाजसेवा, तो अवश्य भरला पाहिजे : राज्यपाल राधाकृष्णन
मुंबई : अर्थसंकल्प जाहीर झाला की बहुतांशी लोक व व्यापारी वर्ग आयकराबद्दल बोलत असतात. आपण कर भरला नाही तर देशाच्या सीमेवरील जवानांची काळजी घेता ये [...]
येडोबा यात्रेपूर्वी बनपेठ हद्दीतील रस्ता रूंदीकरणाचे काम प्रगतीथावर : ग्रामस्थांसह भाविकांमधून समाधान
पाटण / प्रतिनिधी : महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येराडच्या श्री येडोबा देवाची दि. 12 पासून यात्रा सुरू होत आहे [...]

ई-मंत्रिमंडळ – कागद विरहित भविष्यासाठी एक पाऊल
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून व डिजिटल इंडिया अभियानाच्या अनुषंगाने, महाराष्ट्र शासनाने न [...]