Category: ताज्या बातम्या
न्यायालयाचा माहिती आयुक्तांना दणका !
माहिती अधिकार कायदा अंतर्गत मागितलेली माहिती न देणे आणि अपील फेटाळण्याच्या प्रकरणात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा आणि कठोर निर्णय दि [...]
भारत-मॉरिशसमध्ये अनेक सामंजस्य करार
पोर्ट लुईस : पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशस या भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील विकास भागीदारी आणखी वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने मॉरिशसमध्ये नवीन सं [...]
पंतप्रधान मोदींचा मॉरिशसच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान
पोर्ट लुईस : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशस प्रजासत्ताकाच्या 57 व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लावली. या सोहळ्यात, [...]
पंतप्रधान मोदी यांनी मॉरिशसमधील अटलबिहारी वाजपेयी लोक सेवा आणि नवोन्मेश संस्थेचे केले उद्घाटन
पोर्ट लुईस/नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज मॉरिशसमधील रेडुइट येथे अटल बिहारी वाजपेयी लोक से [...]

स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिवादन
सातारा दि.12-महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कराड येथील प्रिती संगमावरील समाधीस्थळावर उपमुख्यमंत्री अजित पव [...]

राज्यपालांकडून कर्मवीर भाऊराव पाटील सातारा विद्यापीठाचा आढावा
सातारा/मुंबई, दि. १२ : सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे (राज्य सार्वजनिक विद्यापीठ) कुलगुरु डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी राज्यपाल तथा कु [...]
एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याचे नियोजन : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. १२: राज्यात एमपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेण्याबाबत राज्य शासनाचे नियोजन असल्याची माहिती म [...]

जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. १२ : राज्यातील जनतेने जास्त व्याज देणाऱ्या योजनांच्या अमिषास बळी पडू नये, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानप [...]
रेडी रेकनरचे १० ते १५ टक्के दरवाढ होणार असल्याच्या चर्चा निराधार : मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. १२ : रेडी रेकनर दरासंदर्भात सध्या संपूर्ण राज्यात सर्वेक्षण सुरू आहे. मागील काही वर्षांमध्ये काही भागांमध्ये रेडी रेकनर दर व [...]
प्रशासकीय कामकाजात ई-ऑफिस प्रणाली बंधनकारक – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, दि. १२: राज्यातील शासकीय कामकाज अधिक लोकाभिमुख, गतिशील आणि पारदर्शक होण्यासाठी १ जानेवारी २०२५ पासून ई-ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज [...]