Category: ताज्या बातम्या
फलटण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त
फलटण / प्रतिनिधी : भाडळी, ता. फलटण येथे शनिवार, दि. 5 रोजी सर्जेराव दादा माने यांच्या मालकीच्या इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर फलटण ग्रामीण पो [...]
… तर वडूज नगरपंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादीबरोबर
वडूज : प्रभाकर देशमुख यांना निवेदन देताना मान्यवर. (छाया : अहमद मुल्ला )
म्हसवड / वार्ताहर : वडूज नगरपंचायत निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या श् [...]
सोमवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग पूर्णवेळ सुरू होणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : शासनाच्या कोविड मार्गदर्शक सूचनांनुसार विविध क्रीडा स्पर्धांना २५ टक्के प्रेक्षक उपस्थितीत परवानगी देण्यात यावी आणि कोविड संसर्गाचे प्रमाण कम [...]
अतिवृष्टी, गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात तात्काळ मदत करणार : मंत्री विजय वडेट्टीवार
नागपूर : अतिवृष्टी, अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या शेतपीक व फळबागांच्या नुकसानीसंदर्भात राज्य आपत्ती व्यवस्थापन नियमानुसार वस्तुनिष्ठ व सविस्तर प [...]
विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही – दिलीप वळसे-पाटील
पुणे: कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात सैल होत असताना राज्याची आर्थिक परिस्थितीदेखील हळूहळू पूर्वपदास येत आहे. त्यामुळे विकासकामांना निधी कमी पडू दिला [...]
शाळा नेहमी खुल्या राहायला हव्यात : डॉ. स्वामीनाथन
शाळेअभावी दोन वर्षांत मुलांचा सामाजिक विकास थांबलानवी दिल्ली : देशातील विविध राज्यात गेल्या दोन वर्षांपासून शाळा मोठया प्रमाणावर बंदच राहिल्या आहेत. [...]
खाद्यतेल आणि तेलबियांचा साठा करण्यावर निर्बंध कायम
नवी दिल्ली : देशात खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून केंद्र सरकारने गेल्या काही काळात अनेक पावले उचलली आहेत. याच प्रयत्न [...]
देशात लोकप्रतिनिधींच्या विरोधात 4 हजार 984 खटले प्रलंबित
नवी दिल्ली : लोकप्रतिनिधी मग तो, आमदार, खासदार किंवा मंत्री असो, त्यांच्यावर विविध कलमाखाली असंख्य गुन्हे दाखल असले तरी, लोकप्रतिनिधींना शिक्षा होण्य [...]
राजकारणाचे गुन्हेगारीकरण कसे रोखणार ?
लोकशाही संपन्न अशा भारत देशात राजकारणातील गुन्हेगारी मोठया प्रमाणावर वाढली आहे. साम, दाम अशा सर्वच नीती-अनीतीचा वापर करून, राजकारणात आपले स्थान अबाधि [...]
‘हिंदू खतरे में’चा आलाप कुणाचा, का?
1947 साली स्वातंत्र्य मिळाले आणि इतिहासात कधी नव्हे असा भारत नावाचा देश प्रथमच उदयाला आला. स्वतंत्र भारताचे संविधान स्वातंत्र्यानंतर सव्वा दोन वर्षां [...]
