Category: ताज्या बातम्या
आत्मसन्मानाचा लढा पराभूत होत नसतो..!
तमिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेल्या वायकोम मंदिरात बहुजन समाज प्रवेशाच्या आंदोलनाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याब [...]
बीड सरपंच हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष आरोपी
बीड : जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहर करून त्यांची हत्या करण्यात आली. मात्र अपहरण कशासाठी आणि कुणी केले, [...]

साईनगरीत हार-फुलांच्या विक्रीस सुरवात
शिर्डी : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काल (दि.१२ डिसेंबर) पासून शिर्डीमध्ये हार फुले व प्रसादाची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. काल [...]
’एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला मंजुरी
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी एक देश, एक निवडणूक धोरणाची लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. कारण एक देश, एक निवडणूक या विधेयकाला [...]
परभणीत पोलिसांनी 50 जणांना केले अटक
परभणी : संविधानाच्या प्रतिशिल्पाच्या विटंबनेनंतर आंबेडकरी समाजाकडून बंद पुकारण्यात आला होता. या बंदला हिंसक वळण लागले. यात जाळपोळ आणि दगडफेकीचे प [...]
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग
मुंबई : विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सोमवार 16 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार आहे, त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा [...]
राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महाराष्ट्रासह पाच राज्यात छापे
मुंबई :राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने गुरूवारी महाराष्ट्रात इतर पाच राज्यात छापे टाकल्याप्रकरणी खळबळ उडाली आहे. ही कारवाई दहशतवादी संघटनां [...]
छत्तीसगडमध्ये सात नक्षलवाद्यांचा खात्मा
रांची : छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पोलिस आणि केंद्रीय [...]
समाजहित साधते तेच खरे साहित्य होय : डॉ. बाबुराव उपाध्ये
श्रीरामपूर :साहित्य म्हणजे समाजहित साधते ते लेखन असून कोपरगावचे साहित्यिक हेमचंद्र भवर यांनी साहित्यनिर्मिती आणि समाज प्रबोधन संस्कृती जोपासली अस [...]
‘भगवद्गीता’ एक कालातीत मार्गदर्शक ग्रंथ : राज्यपाल राधाकृष्णन
मुंबई : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील कांदिवली येथे बुधवारी सायंकाळी गीता जयंती महोत्सव साजरा झाला. ‘भगवद्गीता’ ए [...]