Category: देश

1 2 3 4 5 6 395 40 / 3945 POSTS
32 विमानतळांवरील नागरी विमानसेवांसाठीची बंदी हटवली

32 विमानतळांवरील नागरी विमानसेवांसाठीची बंदी हटवली

नवी दिल्ली : 15 मे 2025 रोजी सकाळी 05:29 वाजेपर्यंत नागरी विमानसेवांसाठी तात्पुरती बंद करण्यात आलेली 32 विमानतळे आता पुन्हा नागरी विमानसेवांसाठी [...]
राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक; अधिक समन्वयाने काम करणार : मुख्यमंत्री फडणवीस

राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक; अधिक समन्वयाने काम करणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई, दि. १२ – भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य [...]
कोहलीची विराट कसोटी कारकिर्द थांबली !

कोहलीची विराट कसोटी कारकिर्द थांबली !

अहिल्यानगर :  क्रिकेटच्याच भाषेत बोलायचे म्हंटले तर भारतीय क्रिकेटमधील दोन मोठ्या विकेट पडल्या. समस्त क्रिकेट जगताला एका आठवड्यात दोन मोठे धक्के [...]
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार

मुंबई, दि.८ : कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जितक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी संबंधित काही [...]
महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद : डॉ. अरविंद पनगढिया

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद : डॉ. अरविंद पनगढिया

मुंबई, दि. ८: महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे आणि देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या भरीव योगदानाचे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पन [...]
पाकने आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देवू ; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

पाकने आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देवू ; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्याने चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात गुरूवारी राजधानीत सर्वपक्षीय नेत् [...]
राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी

राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी

अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य आणि त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून राज् [...]
मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचा पुढाकार : ‘आदिशक्ती अभियान’ आणि ‘आदिशक्ती पुरस्कार’ यांना मंत्रिमंडळाची मंजुरी

मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचा पुढाकार : ‘आदिशक्ती अभियान’ आणि ‘आदिशक्ती पुरस्कार’ यांना मंत्रिमंडळाची मंजुरी

अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चोंडी येथे आज पार पडलेल्या विशेष मंत्रिपरिषद बै [...]
अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे : मंत्री प्रताप सरनाईक

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे : मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : रस्त्यावरील होणारे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. यासाठी  रस्ता  सुरक्षा  निधीतून  प्राधान्या [...]
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता : एनआयसीचे महासंचालक अभिषेक सिंग

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता : एनआयसीचे महासंचालक अभिषेक सिंग

मुंबई : तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता हा जीवनाचा भाग होत असून शासकीय कामकाजातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. ‘एआय’च्या वापरामुळे [...]
1 2 3 4 5 6 395 40 / 3945 POSTS