Category: देश
32 विमानतळांवरील नागरी विमानसेवांसाठीची बंदी हटवली
नवी दिल्ली : 15 मे 2025 रोजी सकाळी 05:29 वाजेपर्यंत नागरी विमानसेवांसाठी तात्पुरती बंद करण्यात आलेली 32 विमानतळे आता पुन्हा नागरी विमानसेवांसाठी [...]

राज्य सरकारची संरक्षण दलांसोबत बैठक; अधिक समन्वयाने काम करणार : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. १२ – भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण दल आणि राज्य सरकार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस य [...]
कोहलीची विराट कसोटी कारकिर्द थांबली !
अहिल्यानगर : क्रिकेटच्याच भाषेत बोलायचे म्हंटले तर भारतीय क्रिकेटमधील दोन मोठ्या विकेट पडल्या. समस्त क्रिकेट जगताला एका आठवड्यात दोन मोठे धक्के [...]

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सजगपणे आवश्यक – मनीष पोतदार
मुंबई, दि.८ : कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या तंत्रज्ञानाचा वापर जितक्या मोठ्या प्रमाणात वाढतो आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणावर त्याच्याशी संबंधित काही [...]

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद : डॉ. अरविंद पनगढिया
मुंबई, दि. ८: महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे आणि देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या भरीव योगदानाचे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पन [...]
पाकने आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर देवू ; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्याने चीनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. यासंदर्भात गुरूवारी राजधानीत सर्वपक्षीय नेत् [...]
राज्यातील तीर्थस्थळांच्या विकासासाठी ५ हजार ५०३ कोटी
अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य आणि त्यांच्या मंदिर पुनर्निमाणाच्या कामाला अभिवादन म्हणून राज् [...]

मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचा पुढाकार : ‘आदिशक्ती अभियान’ आणि ‘आदिशक्ती पुरस्कार’ यांना मंत्रिमंडळाची मंजुरी
अहिल्यानगर, दि. ६ : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी चोंडी येथे आज पार पडलेल्या विशेष मंत्रिपरिषद बै [...]

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे : मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई : रस्त्यावरील होणारे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. यासाठी रस्ता सुरक्षा निधीतून प्राधान्या [...]

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता : एनआयसीचे महासंचालक अभिषेक सिंग
मुंबई : तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता हा जीवनाचा भाग होत असून शासकीय कामकाजातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. ‘एआय’च्या वापरामुळे [...]