Category: विदर्भ

जालना-यवतमाळमध्ये फुटला दहावीचा पेपर ! ; कॉपीमुक्त अभियानाला हरताळ
जालना/यवतमाळ : दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली होती. विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कॉपीमुक् [...]

कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग : मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर : प्रयागराज येथे सनातन संस्कृतीचे भव्य दर्शन घडविणारा कुंभमेळा सुरू आहे. आस्थेचा असा भव्य संगम जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. मानवी संस्कृत [...]

विकासामध्ये आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा मुख्यमंत्री फडणवीस
चंद्रपूर, दि. १६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. जेथे आर्थिक संस्था उभ्या राहतात, तेथे विकास भरभरून होतो. प [...]

युपीएससी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढण्यासाठी गुणात्मक उपाययोजना सुचवा : जे. पी. डांगे
अमरावती : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे, यासाठी संबंध [...]

शेतकरी केंद्रबिंदू मानून कृषी नियोजन – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
अमरावती : प्रत्येक भागातील जमीन वेगळी असल्यामुळे वेगवेगळी पीके घेण्यात येतात .यासाठी आपण घेत असलेल्या पिकांना अनुसरून पूरक व्यवसाय निवडणे गरजेचे आहे [...]

गडचिरोली : आठ हजार बोअरवेल पूर्ण करण्याचे नियोजन –मंत्री आशिष जयस्वाल
गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीतून सुजलाम् सुफलाम् करण्याच्या दृष्टीने सिंचन सुविधेची आवश्यकता नमूद करत जिल्ह्याच्या सर्वांगीण व [...]

ग्रंथोत्सवामुळे वाचनसंस्कृतीला चालना : ॲड. आशिष जयस्वाल
गडचिरोली : “आजच्या मोबाईल युगात नवीन पिढी वाचनसंस्कृतीपासून दूर जात आहे. मात्र, वाचनामुळे समाजात प्रतिष्ठा वाढते आणि देशाच्या प्रगतीतही हातभार ला [...]
बच्चू कडू यांचे जिल्हा बँकेचे अध्यक्षपद धोक्यात ?
अमरावती : माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्षपद धोक्यात आल आहे. कारण सत्ताधार्यांनी उपविधीतील [...]

‘अॅडव्हांटेज विदर्भ’ महोत्सवामुळे विदर्भ उद्योगाच्या केंद्रस्थानी येईल : मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर : गडचिरोलीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होत असून गुंतवणूक आकर्षित होत आहे. यामुळे नवनवे उद्योग येथे आकाराला [...]
आश्रमशाळेत ‘संवाद चिमुकल्यांशी अभियान’ ; आदिवासी विकास मंत्र्यांसह अधिकारी करणार एक दिवसाचा मुक्काम
मुंबई: आदिवासी समाजाच्या शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन एक महत्त्वाचे अभियान राबवित आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील अडच [...]