Category: विदर्भ
अखेर बच्चू कडू यांनी सोडला मंत्रिपदावरचा दावा
अमरावती ः अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती [...]
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा ः नाना पटोले
नागपूर : राज्य सरकारमधील मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री विकास कामांपेक्षा खातेवाटपावर अधिक बैठका आणि चर्चा करत आहे. जनता उपाशी आणि सरकार तुपाश [...]
यवतमाळमध्ये अपघातात 4 जणांचा मृत्यू
यवतमाळ ः यवतमाळच्या करंजी मार्गावरील कोठोडा गावाजवळ वृत्तपत्र घेऊन जाणार्या एका व्हॅनला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 4 जणांचा जागीच मृत्यू झाला [...]
सरकार मतपेटीतून यायचे आता खोक्यातून येतात
अमरावती/प्रतिनिधी ः देशातील मतदार हा कुणाला निवडणूक द्यायचे आणि कुणाचा पराभव करायचा ते ठरवतो. याअगोदर सरकार मतपेटीतून जन्माला यायचे, मात्र आताचे [...]
देवदर्शन करुन परत येत असताना अपघात, तिघांचा मृत्यू
नागपुरात अपघाताची भीषण घटना घडली आहे. रामटेकगड येथून देवदर्शन आणि पर्यटन करून भंडाऱ्याकडे निघालेल्या एका कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. य [...]
पक्ष पळवणार्यांची टोळी सक्रिय
यवतमाळ/प्रतिनिधी ः देशात भाजपकडून अतिशय घाणेरडे राजकारण सुरू असून, अगोदर पक्ष फोडले जायचे, मात्र आता पक्षच पळवणार्यांची टोळी सक्रिय असून, ही टोळ [...]
वंचितच्या समावेशाबद्दल 15 दिवसात निर्णय घ्या
अकोला : वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाबद्दल उद्धव ठाकरेंनी पुढच्या 15 दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी, असा अल्टीमेटम वंचित बहुजन आघाडीचे अध्य [...]
मागास समुदायांच्या बदलासाठी शिक्षण महत्वाचे माध्यम
गडचिरोली/प्रतिनिधी : देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिप [...]
सत्ता आणि संपत्तीचा अहंकार नसावा ः केंद्रीय मंत्री गडकरी
नागपूर/प्रतिनिधी ः जेव्हा एक व्यक्ती मजबूत होतो, तर चार व्यक्ती एकत्र येतात. याचा अर्थ आम्ही मजबूत होत आहोत, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकर [...]
ट्रकच्या केबिनमध्ये येणार एसी
नागपूर : ट्रक किंवा कंटनेर चालवणे अनेकांना नकोसे वाटते, कारण त्यामध्ये एसीची सुविधा नसल्यामुळे. मात्र 2025 पासून रस्त्यावर चालणार्या सर्व ट्रक आ [...]
