Category: विदर्भ

वर्ष २०२६ अखेर शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज : मुख्यमंत्री फडणवीस
वर्धा : डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर १२ तास मोफत वीज उपलब्ध करुन देण्यात येईल तसेच येत्या पाच वर्षात राज्यात सामान्य [...]
पाणी टंचाई निवारणार्थ चिखली तालुक्यातील श्रीकृष्णनगर येथे टँकर मंजूर
बुलडाणा : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता चिखली तालुक्यातील श्रीकृष्ण नगर येथे पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. आदेशात ठरवून दिल्य [...]
समता पंधरवड्यानिमित्त विशेष जात पडताळणी मोहिम
बुलढाणा : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात समता पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा जात प्रमाणपत [...]

भाजपच्या नव्या अध्यक्षाची निवड लवकरच !
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच नागपुरात येवून सरसंघचालकांची भेट घेतली. ही भेट भाजपचा पुढील अध्यक्ष ठरवण्याच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण भेट [...]

रेशीम उद्योगातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. ३१: सततची नापिकी, लहरी निसर्ग, वातावरणातील बदल,जमिनीची मर्यादित सुपीकता यामुळे पारंपरिक पिकांवर अवलंबून राहणे जोखमीचे ठरते. अशावेळी कम [...]

आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्यासाठी नियंत्रण समिती : डॉ. अशोक उईके
नागपूर : अतिदुर्गम भागात राहणारा आदिवासी समाज आपल्या संस्कृतीचे संवर्धन करत असला तरी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. यासाठी शिक्षणाच्या सर्व सु [...]

पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्टे रेंज व रनवे चे उद्घाटन
नागपूर : नागपूर–अमरावती रोडवरील बाजारगाव स्थित सोलर एक्सप्लोसीव्ह टेस्ट रेंज आणि रनवे सुविधेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पा [...]

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेसाठी जिल्हा सहकारी बँकेचे पुनरुज्जीवन – मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर : ज्या जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकांचे जाळे सक्षमपणे कार्यरत आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी अधिक सुखी असल्याचे आपण पाहतो. याचबरोबर या जिल्ह्यांमध [...]

दीक्षाभूमीत सामाजिक समता, समानता, न्यायाच्या तत्त्वांचा अनुभव : पंतप्रधान मोदी
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन केले.
पंतप्रधान मोदी यांनी दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबे [...]

संघटन, समर्पण व सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार : पंतप्रधान मोदी
नागपूर : संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजात [...]