Category: विदर्भ

राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉ. हेडगेवार यांच्यावरील जीवनचरित्राचे प्रकाशन
मुंबई : फुटीरतावादी प्रवृत्ती आजही देशाच्या काही राज्यांमध्ये सक्रिय असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा एकतेचा स [...]

दंगलखोरांविरुद्ध कडक कारवाई करा : मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर, दि. २२: नागपूर हे धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराची वेगळी संस्कृती आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश् [...]
नागपूर दंगलीचा मास्टरमाईंड जेरबंद ; फहीम खानवर हिंसाचाराचा ठपका
नागपूर : औरंगजेबच्या कबरीवरून नागपुरात झालेली दंगल पूर्वनियोजित होती. तसेच मायनॉरिटी डेमॉक्रॅटिक पार्टीचा शहराध्यक्ष फईम शमीम खान या दंगलीचा मास् [...]
विदर्भात धवलक्रांतीसाठी मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल : केंद्रीय मंत्री गडकरी
नागपूर : विदर्भात धवलक्रांती घडून आणण्यासाठी राष्ट्रीय दूध उत्पादन विकास महामंडळ एनडीडीबी द्वारे संचालित मदर डेअरी सहाय्यभूत ठरेल असे प्रतिपादन [...]

अन्नातील भेसळ ओळखण्यासाठी अमरावती विभागात २८ मोबाईल लॅब देणार : मंत्री नरहरी झिरवाळ
अमरावती : अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्यासाठी अमरावती विभागात 28 मोबाईल लॅब देण्यात येणार आहेत. यामुळे अन्नाचे नमुने, विश्लेषण अहवाल तातडीने मिळण्यास [...]

जालना-यवतमाळमध्ये फुटला दहावीचा पेपर ! ; कॉपीमुक्त अभियानाला हरताळ
जालना/यवतमाळ : दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली होती. विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कॉपीमुक् [...]

कुंभमेळ्याच्या माध्यमातून समाजाच्या एकतेचा योग : मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर : प्रयागराज येथे सनातन संस्कृतीचे भव्य दर्शन घडविणारा कुंभमेळा सुरू आहे. आस्थेचा असा भव्य संगम जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. मानवी संस्कृत [...]

विकासामध्ये आर्थिक संस्थांचा मोलाचा वाटा मुख्यमंत्री फडणवीस
चंद्रपूर, दि. १६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. जेथे आर्थिक संस्था उभ्या राहतात, तेथे विकास भरभरून होतो. प [...]

युपीएससी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढण्यासाठी गुणात्मक उपाययोजना सुचवा : जे. पी. डांगे
अमरावती : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे, यासाठी संबंध [...]

शेतकरी केंद्रबिंदू मानून कृषी नियोजन – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
अमरावती : प्रत्येक भागातील जमीन वेगळी असल्यामुळे वेगवेगळी पीके घेण्यात येतात .यासाठी आपण घेत असलेल्या पिकांना अनुसरून पूरक व्यवसाय निवडणे गरजेचे आहे [...]