Category: विदर्भ

लोकसहभागातून प्रभावी योग दिनाचे आयोजन करा : जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील
बुलढाणा : येत्या 21 जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी योग दिनाच्या तयारीसंदर्भात [...]
लढाण्यात विजांचा गडगडाट, वादळीवारासह पावसाची दमदार बॅटिंग…
बुलढाणा : जिल्ह्यात दुपार पासूनच वातावरणात अचानक बदल होऊन विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला, बुलढाणा शहरात तब्बल एक तास पावसाची [...]

मधुमेह आदर्श जीवनशैलीतून टाळता येणे शक्य : मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर, दि. ७: पारंपारिक जीवनशैलीतून विकसित झालेल्या आहारविषयक सवयींमध्ये शहरीकरणामुळे अनुचित बदल झाले आहेत. त्याचा दुष्परिणाम म्हणून [...]

नागपूर येथील सहकार भवन बांधणीचा प्रस्ताव तातडीने सादर करा – सहकार राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर
मुंबई, दि. 5 : नागपूर येथे भव्य सहकार भवन उभारण्याचा प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावा. सुंदर आणि प्रशस्त इमारत असेल अशा पद्धतीचा आराखडा तयार कर [...]

‘उडान’ मुळे नागपूर जिल्ह्यात मानसिक आरोग्य सेवांचे सशक्तीकरण – मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. २५ : ‘उडान’ या जिल्हास्तरीय मानसिक आरोग्य कार्यक्रमाने नागपूर जिल्ह्यात उल्लेखनीय यश मिळवले असून, या उपक्रमामुळे ग्रामीण भागात मानसिक [...]

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. १८: ऑपरेशन सिंदूर यशस्वी करताना भारतीय सैन्याने पाकिस्तानचा एकही हल्ला सफल होऊ दिला नाही. देशातच निर्माण केलेली शस्त्रे वापरून ज [...]

निसर्गाचे जतन आणि संवर्धनाच्या साक्षरतेसाठी बायो-डायव्हर्सिटी पार्क आवश्यक : मुख्यमंत्री फडणवीस
नागपूर दि. १७ : निसर्गाचे जतन आणि संवर्धन ही भावना समाजाच्या प्रत्येक घटकात रुजण्यासाठी निसर्गाच्या माध्यमातून लोकांना कृतिशील संदेश देणे आव [...]

पीएम जनमन, धरती आबा सारख्या योजनांमधून प्रत्येक आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री फडणवीस
वर्धा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी पीएम जनमन, धरती आबा सारख्या अनेक योजना नव्याने सुरु केल्या. राज्यात या योजन [...]

नागपूर शहरातील विकासकामे तातडीने सुरू करावीत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
मुंबई, दि. 8 – नागपूर महानगराच्या चौफेर विकासासाठी जे आराखडे व नियोजन झाले आहे त्याप्रमाणे तत्काळ कामे सुरू झाली पाहिजे. ऑरेंज सिटी स्ट्रिट प्रकल [...]

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्याचा संकल्प करा : पालकमंत्री डॉ. अशोक वुईके
चंद्रपूर : विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. स्पर्धेच्या या युगात आपला विद्यार [...]