Category: शहरं
कर्जत येथे झालेल्या कबड्डी स्पर्धेत गालबोट लावणाऱ्या श्रीरामपूर संघावर तीन वर्षाची बंदी घालण्याची मागणी
कर्जत : येथे झालेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा वर्ष वयोगटाच्या अंतिम सामन्याचे वेळी श्रीरामपूर तालुका टाकळीभान संघ यांनी गोंधळ घातला व गैरवर्त [...]
मराठा सोयरीकचे १०० मेळाव्यांचे शतक खुप कौतुकास्पद : शशिकांत गाडे
अहिल्यानगर : मराठा सोयरीक संस्थेने आज १०० वा मोफत वधु वर परिचय मेळावा घेऊन १०० मेळाव्यांचे शतक पूर्ण केले आहे, ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे असे उद [...]
थोरात कारखाना 3200 रु. भाव देणार – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर : यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला असून राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची सरसकट सं [...]
डॉ. विठ्ठल जाधव यांच्या ‘रानरांगूळ’ कथासंग्रहास राज्य पुरस्कार
शिरूर कासार : मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठीत राज्यस्तरीय श्रीस्थानक साहित्य पुरस्कार साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव य [...]
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला वाढती पसंती ; गेल्या ३ महिन्यांत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
अहिल्यानगर / मुंबई : वीजबिलांच्या छापील कागदांचा वापर बंद करण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या 'गो-ग्रीन' योजनेला वीजग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मि [...]
बंदुकीचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर दरोडा; आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा येथील घटना
प्रतिनिधी - निरगुडसर : तांबडेमळा, ता. आंबेगाव येथील ऋषी पेट्रोल पंपावर पिस्तूलचा धाक दाखवून चार चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली असून या घट [...]
सातारा जिल्हा न्यायाधीश बडतर्फ; पाच लाखाच्या लाचेचे प्रकरण भोवले
सातारा / प्रतिनिधी : संशयित आरोपीला जामीन देण्यासाठी पाच लाखाची लाच मागितल्याप्रकरणी सातारा येथील जिल्हा न्यायालयात जिल्हा न्यायाधीश पदावर कार् [...]
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेद्वारे बारामती परिमंडळात 122 कोटी अनुदान
बारामती / प्रतिनिधी : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून बारामती परिमंडळातील 16 हजार 829 घरगुती ग्राहकांना 128 कोटी 10 लक्ष रूपये अनुदन मंजुर करण्या [...]
होला पक्षाची शिकार करणार्या तिघांवर गुन्हा; मुद्देमाल जप्त
सातारा / प्रतिनिधी : होला पक्षाची शिकार केल्याप्रकरणी वनविभागाने खटाव तालुक्यातील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून मृत होला पक्षी, शिकारीस [...]
ऊस बिलातून पूरग्रस्त निधी वसूल करू देणार नाही : भागवत जाधव
राज्य शासनाला शेतकरी संघटनेचा इशाराइस्लामपूर / प्रतिनिधी : राज्य शासनाने शेतकर्यांच्या ऊस बीलातून पूरग्रस्त निधी म्हणून प्रतिटन 15 रुपये वसूल करण्या [...]
