Category: शहरं
‘पीएम जनमन’ योजनेतील कामगिरीसाठी विद्युत मंत्रालयाकडून महावितरणचे कौतुक
मुंबई : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच पीएम जनमन योजनेमध्ये महावितरणने केलेल्या कामगिरीचे व १३१ टक्के उद्दि [...]
नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहतीत ’मेगा प्रोजेक्ट’ देऊ : मुख्यमंत्री
सातारा, दि. 26: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण येथे नीरा देवघर प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालवा दुसर्या टप्प्याच्या शुभारंभासह 1 [...]
लोकशाहीर पद्मश्री कृष्णाराव साबळे यांच्या स्मारकासाठी निधी देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
सातारा / प्रतिनिधी : लोकशाहीर पद्मश्री कृष्णाराव साबळे यांचे सामाजिक व स्वातंत्र्य संग्रामातील योगदान मोलाचे आहे. महाराष्ट्राची लोकधारा या कार् [...]
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा जागेचे बुधवारी भूमिपूजन : प्रा. शामराव पाटील
इस्लामपूर / प्रतिनिधी : जगविख्यात थोर साहित्यिक , साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन आ. जयंत [...]
म्हसवड नगराध्यक्ष खुला महिला राखिव झाल्याने राजकिय प्रतिष्ठा पणाला
म्हसवड / वार्ताहर : म्हसवड नगरपरिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षणामुळे संपूर्ण शहरात नव्या राजकीय चर्चांना उधाण आल [...]
महावितरणमधील पुनर्रचना ग्राहक-कर्मचारी हिताचीच: राजेंद्र पवार
पुणे : महावितरणने लागू केलेली सुधारित मनुष्यबळ पुनर्रचना ही ग्राहक व कर्मचारी या दोघांच्याही हिताची असून, ग्राहकांना समर्पित व चांगली सेवा देण्या [...]
बालरंगभूमी परिषद घेणार ‘बालनाट्य स्पर्धा’
अहिल्यानगर : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्य बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेच्या संयोजनाची जबाबद [...]

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक
मुंबई दि.२५ : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण पदक पटकावले. मुलींच्या संघात [...]

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. २५ : – चतुरस्त्र अभिनेते म्हणून सतीश शाह यांनी सिने, नाट्यसृष्टीत आपला वेगळा असा अमिट ठसा उमटविला आहे. सहज-सुंदर अभिनयातून साकारलेल्या [...]
आता तीन हेक्टरपर्यंतचे बाधित क्षेत्राला मिळणार मदत ; ६४८ कोटी १५ लाख निधी वितरणाला मान्यता
मुंबई, दि. २१: यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे [...]
