Category: शहरं
बंद कारखान्यांचे भूखंड ताब्यात घेण्याबाबत काय कारवाई केली ?
मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात 142 नोंदणीकृत सहकारी औद्योगिक वसाहती असून काही ठिकाणचे उद्योग बंद पडले आहेत, याकडे आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरि [...]
श्रम व ज्ञानशीलतेचा संदेश देणारी पुस्तके प्रत्येक घरात असावीत – सुभाष देशमुख
श्रीरामपूर/प्रतिनिधी ः साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्या पुस्तकांनी अनेकांना प्रभावीत केले आहे. त्यांच्या पुस्तकांनी श्रम आणि ज्ञानशीलतेचे संस [...]
फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे चालतं-बोलतं विद्यापीठ काळाच्या पडद्याआड
मुंबई/प्रतिनिधी : फुले साहित्याचे अभ्यासक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनावर पुरोगामी चळवळीतून दु:ख व्यक्त केले जात [...]
स्वाभिमानाचे प्रतीक ‘माझी माती, माझा देश’ अभियान
मुंबई : देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळे आजचे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ‘माझी माती माझा देश’ अभियानात [...]
सीमावर्ती भागातील गावांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा
सांगली/प्रतिनिधी ः गेल्या काही महिन्यांपूर्वी सीमावती भागांतील विकास न झाल्याने या गावांनी आपल्या सीमेलगत असलेल्या दुसर्या राज्यात जाण्याचा इशार [...]
मीरा भाईंदरचे आयुक्त ईडीच्या रडारवर
मुंबई/प्रतिनिधी : मीरा भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले सध्या अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या रडारवर असून, त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ई [...]
अनिल गोटे यांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी
धुळे/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अनेक आमदारांनी अजित पवारांना साथ देत त्यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले असतांनाच, शरद [...]
ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन
पुणे/प्रतिनिधी ः ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे हृदयविकाराच्या निधन झाले आहे. वयाच्या 70 व्या वर्षी त्या [...]
देशात बाँम्बस्फोट घडवण्याची धमकी
पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या ई-मेलवर देशात बॉम्बस्फोट होण्याच्या धमकीची कमेंट आल्याने एकच खळबळ [...]
शेततळ्यात उडी मारुन शिपायाची आत्महत्या
सोलापूर : सोलापुरामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरातील खाजगी शाळेत शिपाई म्हणून काम करणार्या व्यक्तीने शेततळ्यात उडी मारून आत्महत्या [...]
