Category: शहरं
रेल्वेने चिरडल्याने अकरा प्रवाशांचा मृत्यू ; आगीच्या भीतीने प्रवाशांनी मारल्या उड्या
जळगाव :पुष्पक एक्सप्रेसमधील बोगीला आग लागल्याच्या भीतीने बुधवारी दुपारी काही प्रवाशांनी जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ उड्या मारल्या. मात्र [...]
रिलायन्ससोबत तीन लाख कोटींचे करार; महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ
दावोस : दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6 लाख 25 हजार 457 कोटी रु [...]
वाल्मीक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मीक कराड याला 14 दिवसांची न्यायालयी [...]
नागपुरात इंडियन ट्रायबल क्वीन् अँड किंग फॅशन शो उत्साहात
नागपूर : गोंड राजे बख्त बुलंद शाह आदिवासी बहुउद्देशिय संस्था नागपूर संयुक्त आदिवासी समाज बांधव मिळून एक आदिवासी संस्कृती वारसा, परंपरा, सभ्यता आण [...]
अहिल्यानगर : ‘मिशन १०० दिवस’ अंतर्गत नागरिकांना किमान ५ लाख सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवा : जिल्हाधिकारी सालीमठ
अहिल्यानगर : 'इज ऑफ लिव्हिंग' या संकल्पनेवर नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी विविध विभागांच्या सेवांचे सुसूत्रीकरण करत १०० दिवस [...]

दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार; गडचिरोलीसाठी 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोस : दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झाले असून, पुढचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे असणार आहेत. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करा [...]
महावितरणच्या प्रतीक वाईकरच्या नेत्तृत्वात भारताला खो-खो चे विश्वविजेतेपद
मुंबई/अहिल्यानगर : महावितरणच्या पुणे परिमंडलातील पर्वती विभागमध्ये कार्यरत प्रतीक वाईकर यांच्या नेतृत्वात भारतीय खो-खो संघाने पहिल्या विश्वचषकाचे [...]
पुरोगामी महाराष्ट्राची धिंड !
महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये काही दिवसांपूर्वी एका वृद्ध महिलेचे नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी उजेडात आली. ही वृद्ध महिला जादू [...]

‘स्वामित्व’ योजनेद्वारे ग्राम सक्षमीकरण होवून अर्थव्यवस्था बळकट होणार : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
नाशिक : भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज स्वामित्व योजनेच्या 58 लाख लाभार्थ्यांना मालमत्ता पत्रकांचे आभासी पद्धतीने वितरण कार् [...]
सर्व सौर योजनांच्या प्रकल्पांची अंमलबजावणी गतीने पूर्ण करावी : दत्तात्रय पडळकर
अहिल्यानगर : महावितरणच्या ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीज पुरवठा मिळावा यासाठी शासनाच्या धोरणानुसार सौर कृषी वाहिनी योजना २.०, प्रधानमंत्री सुर्या [...]
