Category: शहरं

1 1,007 1,008 1,009 1,010 1,011 3,077 10090 / 30769 POSTS
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन

मुंबई, दि. 26 :  राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे व विधानसभेचे [...]
बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई, दि. २६ : राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात कठोर कारवा [...]
बस थांब्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे : परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

बस थांब्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे : परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई दि. २६ : पंढरपूर वारीसाठी सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर येथे वाढीव बसगाड्या देण्यात याव्यात. प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व [...]
सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई, दि. २५ :  रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने  इशारा पातळी ओलांडली आहे. नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.&nbs [...]
अहिल्यानगर : विद्येच्या मंदिरातच दहावीच्या विद्यार्थ्याचा खून

अहिल्यानगर : विद्येच्या मंदिरातच दहावीच्या विद्यार्थ्याचा खून

अहिल्यानगर : शाळा ही ज्ञानाची मंदिरे असून, या विद्येच्या मंदिरात विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले जाते. मात्र विद्येच्या मंदिरातच दहावीच्या विद [...]
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट

मुंबई, दि. २५ :  राज्यात पुढील २४ तासात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट  परिसरात ऑरेंज अल [...]
लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, दि. २५ : देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर् [...]
सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करा : मंत्री अतुल सावे

सौर ऊर्जा प्रकल्प वेळेत पूर्ण करा : मंत्री अतुल सावे

मुंबई, दि. २५ : राज्यात सौर ऊर्जेचा व्यापक स्वरुपात उपयोग करताना सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कामांना अधिक गती द्यावी. तसेच प्रकल्प वेळे [...]
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, दि. २४ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती’ योज [...]
‘दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधी

‘दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ संकल्पनेचा चित्ररथ, वारीत ठरतोय लक्षवेधी

मुंबई :- पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची परंपरा आहे. या वारीत ‘दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’ [...]
1 1,007 1,008 1,009 1,010 1,011 3,077 10090 / 30769 POSTS