Category: अन्य जिल्हे
घरगुती ग्राहकांसोबत औद्योगिक आणि व्यावसायिक वीजदरात कपात
अहिल्यानगर : राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरविण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय दिला असून घ [...]
विद्युत सुरक्षा दिनानिमित्त प्रबोधनासाठी बाईक व कार रॅली
नाशिक : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार गुरुवार २६ जून २०२५ हा दिवस "विद्युत सुरक्षा दिवस" म्हणून साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त महावितरण कंपन [...]

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून
मुंबई, दि. २६: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जून ते १८ जुलै या कालावधीत मुंबईत पार पडणार असल्याची घोषणा विधिमंडळ कामकाज सल्लागा [...]

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विधान भवनात अभिवादन
मुंबई, दि. 26 : राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास विधान भवन येथे विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे व विधानसभेचे [...]

बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर
मुंबई, दि. २६ : राज्यातील बांधकाम कामगारांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करून त्यांच्याकडून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दलालांविरोधात कठोर कारवा [...]

बस थांब्यावर स्वच्छतेला प्राधान्य द्यावे : परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ
मुंबई दि. २६ : पंढरपूर वारीसाठी सोलापूर, नाशिक, अहिल्यानगर येथे वाढीव बसगाड्या देण्यात याव्यात. प्रवाशांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व [...]

सातारा जिल्ह्यातील वीर धरणातून २७ हजार ७९७ क्युसेक्स विसर्ग; नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई, दि. २५ : रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. नागरीकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.&nbs [...]
अहिल्यानगर : विद्येच्या मंदिरातच दहावीच्या विद्यार्थ्याचा खून
अहिल्यानगर : शाळा ही ज्ञानाची मंदिरे असून, या विद्येच्या मंदिरात विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम केले जाते. मात्र विद्येच्या मंदिरातच दहावीच्या विद [...]
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट
मुंबई, दि. २५ : राज्यात पुढील २४ तासात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अल [...]

लोकशाही अबाधित राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्त्वाचे- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
मुंबई, दि. २५ : देशातील लोकशाही ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लोकशाहीने महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. सध्या भारत जगातील सर् [...]
