Category: अन्य जिल्हे

1 2 3 113 10 / 1130 POSTS
अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे : मंत्री प्रताप सरनाईक

अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे : मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : रस्त्यावरील होणारे अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रस्ता सुरक्षेला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. यासाठी  रस्ता  सुरक्षा  निधीतून  प्राधान्या [...]
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता : एनआयसीचे महासंचालक अभिषेक सिंग

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता व गतिमानता : एनआयसीचे महासंचालक अभिषेक सिंग

मुंबई : तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता हा जीवनाचा भाग होत असून शासकीय कामकाजातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू झाला आहे. ‘एआय’च्या वापरामुळे [...]
आ. अमोल खताळ यांनी पकडला वाळूचा डंपर

आ. अमोल खताळ यांनी पकडला वाळूचा डंपर

।संगमनेर : संगमनेर तालुक्यातील समनापुर येथे साठवून ठेवलेली वाळू डंपरमध्ये भरून घेऊन जात असताना रायतेवाडी शिवारातील तनपुरवाडी रस्त्यावरती आ. अमोल [...]
चर्चेतून मार्ग काढा; सर्वांना हक्काचे पाणी मिळेल :ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा सल्ला

चर्चेतून मार्ग काढा; सर्वांना हक्काचे पाणी मिळेल :ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा सल्ला

संगमनेर : निळवंडे कालव्यातून शेतकऱ्यांना पाणी देण्यासंदर्भात वादाचा कोणताही विषय नाही. लाभक्षेत्रातील प्रत्येक गावाला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे [...]
निळवंडेचे पाणी पेटले; “आम्हालाही सहआरोपी करा” – शेतकऱ्यांची मागणी

निळवंडेचे पाणी पेटले; “आम्हालाही सहआरोपी करा” – शेतकऱ्यांची मागणी

संगमनेर : संगमनेर तालुक्यात निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातील पाण्याचा वाद चिघळला असून, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचाल [...]
अधिक गतिमान, प्रशासनासाठी ‘टेक वारी’ उपक्रम मार्गदर्शक  : उपमुख्यमंत्री अजित पवार

अधिक गतिमान, प्रशासनासाठी ‘टेक वारी’ उपक्रम मार्गदर्शक  : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ०५ : प्रशासन काळानुरूप बदल स्वीकारणारे असेल तर लोकांना अधिक गतिमान, पारदर्शक व चांगल्या सेवा मिळू शकतात. सामान्य प्रशासन विभ [...]
डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा : प्रभू गौर गोपाल दास

डिजिटल युगात संवाद महत्त्वाचा : प्रभू गौर गोपाल दास

मुंबई, दि. ०५ : धकाधकीच्या आणि डिजिटल युगात माणसं जरी एकमेकांच्या संपर्कात असली, तरी मनाने दूर जात असल्याचे चित्र समाजात दिसून येत आहे. [...]
बारावीच्या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७ ने जास्त

बारावीच्या परीक्षेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ५.०७ ने जास्त

मुंबई, दि. ०५ : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) परीक्षेत यश मिळविलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्श [...]
अंनिसच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बुधवंत  यांची निवड

अंनिसच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बुधवंत  यांची निवड

अहिल्यानगर( प्रतिनिधी):---  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सेवानिवृत्त   सहाय्यक पोलीस आयुक्त [...]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य’चा वेव्हज् विशेषांक प्रकाशित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य’चा वेव्हज् विशेषांक प्रकाशित

मुंबई, दि. २ : मुंबईत सुरू असलेल्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ अर्थात ‘वेव्हज् २०२५’ या जागतिक परिषदेच्या निमित्ताने ‘लोकराज्य [...]
1 2 3 113 10 / 1130 POSTS