Category: मुंबई - ठाणे
दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजाणी करा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्यात दूध भेसळ हा महत्त्वाचा प्रश्न असून दूधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना भेसळमुक्त दूध मिळावे, अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. भे [...]
मनोज जरांगे यांनीच भाजपला सत्तेत बसवले : प्रकाश आंबेडकरांचा आरोप
मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा शनिवारपासून उपोषणाला सुरूवात केली आहे, मात्र वंचितचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म [...]
निवडणूक आयोगामुळेच भाजप सत्तेत : पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : निवडणूक पारदर्शकपणे घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे मात्र अलीकडच्या काळात निवडणूक आयोग हा भाजपच्या इशार्यावर चालत असून महाराष्ट्रातील भा [...]
खा. शरद पवारांची तब्बेत बिघडली
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत बिघडली असून त्यांचे नियोजित सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, म [...]
दावोसमध्ये विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटींचे करार : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : - दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहीला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग [...]
रेल्वेने चिरडल्याने अकरा प्रवाशांचा मृत्यू ; आगीच्या भीतीने प्रवाशांनी मारल्या उड्या
जळगाव :पुष्पक एक्सप्रेसमधील बोगीला आग लागल्याच्या भीतीने बुधवारी दुपारी काही प्रवाशांनी जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ उड्या मारल्या. मात्र [...]
रिलायन्ससोबत तीन लाख कोटींचे करार; महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ
दावोस : दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6 लाख 25 हजार 457 कोटी रु [...]

दावोसमध्ये पहिला सामंजस्य करार; गडचिरोलीसाठी 5,200 कोटींची गुंतवणूक
दावोस : दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियन आता सज्ज झाले असून, पुढचे दोन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे असणार आहेत. महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करा [...]
महावितरणच्या प्रतीक वाईकरच्या नेत्तृत्वात भारताला खो-खो चे विश्वविजेतेपद
मुंबई/अहिल्यानगर : महावितरणच्या पुणे परिमंडलातील पर्वती विभागमध्ये कार्यरत प्रतीक वाईकर यांच्या नेतृत्वात भारतीय खो-खो संघाने पहिल्या विश्वचषकाचे [...]

तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने मानवी जीवनात अनेक सकारात्मक बदल होत आहेत. राज्य शासनही आरोग्य क्षेत्रासह कृषी, ग्रामवि [...]