Category: मुंबई - ठाणे

मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच निघणार : वनमंत्री गणेश नाईक
चंद्रपूर : संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर स्थानिक पातळीवरील वन्यप्राण्यांच्या मुबलक संख्येवर नियंत्रणासाठी अभिनव आणि संवेदनशील उपाययोजना’ या विषयाव [...]

असंघटित कामगारांना केंद्र व राज्याच्या योजनांचा लाभ देण्यासाठी आराखडा तयार करा : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : केंद्र शासनाच्या ई श्रम पोर्टलवर नोंदीत असलेल्या विविध क्षेत्रातील व्यवसाय निहाय वर्गीकरणानुसार असंघटित कामगारांना केंद्र व राज्य शासनाच् [...]

ड्रोन प्रणालीमुळे सागरी सुरक्षा होणार भक्कम : मंत्री नितेश राणे
मुंबई : राज्यातील सागरी क्षेत्रात होणारी अवैध मासेमारी तसेच घुसखोरी रोखण्यासाठी ड्रोनद्वारे देखरेख विशेष प्रणाली सुरु करण्यात आली आहे. या ड्रोन प [...]

ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी नेमून [...]
छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी घेतली मंत्री अतुल सावे यांची भेट
मुंबई : देशभरातील आयआयटी, आयआयएम, राष्ट्रीय विधी विद्यापीठ आणि इतर खाजगी विद्यापीठांमधून शिक्षण घेणाऱ्या छात्र संसदेच्या विद्यार्थ्यांनी इतर मागा [...]

आगामी शंभर दिवसात पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांना प्राधान्य द्या : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्यातील मृद व जलसंधारणतंर्गत माथा ते पायथा तत्त्वावर पाणलोटाचा विकास करावा तसेच जलयुक्त शिवार अभियान ३.०, तलाव दुरुस्ती योजना यासह विभा [...]
आपले सरकार सेवा पोर्टलद्वारे दिल्या जाणा-या सेवांमध्ये वाढ करावी : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्यातील नागरिकांना आवश्यक त्या सेवा सुलभतेने उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आपले सरकार सेवा पोर्टलद्वारे सद्यस्थितीत ५३६ ऑनलाईन सेवा दिल्या [...]
रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्या: मुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी घेतला आरोग्य विभागाच्या १०० दिवस नियोजनाचा आढावा
मुंबई : राज्य शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णसेवा देत असते [...]
दस्तऐवज नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविणार : मुख्यमंत्री फडणवीस
पुढील १०० दिवसांमध्ये महसूल विभागाने करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा
मुंबई : राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकास राज्यातील कोण [...]

भंडारदराच्या पर्यटन विकास आराखड्यासंदर्भात आ. सत्यजीत तांबेंनी घेतली नव्या पर्यटन मंत्र्यांची भेट
अहिल्यानगर : अकोले तालुक्यात असलेल्या भंडारदरा धरणाला २०२६ साली शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. यानिमित्त धरणाचा शताब्दीमहोत्सव साजरा करतानाच याठिका [...]