Category: मुंबई - ठाणे

दिल्ली-पुणे विमानात उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
नवी दिल्ली - दिल्लीहून पुण्याकडे येणाऱ्या विमानात उड्डाणापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विमानात बसल्यानंतर अचानक तापमान वाढ [...]
संत आणि शेतकरी एकरूपच : प्रा. इंद्रजित भालेराव
छत्रपती संभाजीनगर - शेतकरी वारकरी आहेत तर वारकरी शेतकरी आहेत. शेतकरी आणि वारकरी यांना वेगळे करताच येत नाही. ते दोघेही एकमेकांच्या भूमिकेत वावरत आ [...]

जेन झीने संघर्षातून शिकण्याचा प्रयत्न करावा: पंतप्रधान मोदी (माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन)
नवी दिल्ली - आजच्या झटपट माहितीच्या आणि आकर्षक चित्रफितींच्या युगात जेन झी तरुणांनी यशासाठी शॉर्टकटचा मार्ग स्वीकारू नये, तर संघर्षातून शिकत स्वत [...]
दरमहा ७,८०० रुपये देऊनही विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्न का? सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा संतप्त सवाल
मुंबई - सामाजिक न्याय विभागाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये निकृष्ट भोजन, अस्वच्छता आणि अन्य गैरप्रकारांच्या तक्रारी समोर आल्यानंतर स [...]
चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांचा स्थलांतराचा इशारा; चार हजार कामगारांच्या रोजगारावर संकट
पुणे - चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्ते दुरावस्था, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे येथील सुमारे २० लघू उद्योजक त्रस्त झाले आहेत. या समस [...]
संसद परिसरात सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी; मकर द्वारावर खासदार आमने-सामने
नवी दिल्ली - संसदेच्या आवारात आज सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये तीव्र घोषणाबाजी आणि निदर्शने पाहायला मिळाली. संसदेच्या मकर द [...]

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; टेक-ऑफवेळी पायलटच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली!
नागपूर - राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये नागपूरहून गडचिरोलीसाठी निघताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याची मोठी बातमी समोर येत [...]

दुर्मीळ हस्तलिखितांना आता ‘डिजिटल’ संरक्षण!
मुंबई - राज्यभरातील ऐतिहासिक आणि दुर्मीळ हस्तलिखिते तसेच ग्रंथांना आता डिजिटल संरक्षण मिळणार आहे. या साहित्याचे अत्याधुनिक पद्धतीने जतन, संवर्धन [...]

रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची निर्दोष मुक्तता
मुंबई : बेळगाव-खानापूर न्यायालयाने एका महत्त्वपूर्ण प्रकरणात निकाल देत, सीमा प्रश्नावरील आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यातून शिवसेना शिंदे ग [...]
शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, अन्यथा लढा अटळ; राजू शेट्टी यांचा इशारा, २१ ऑगस्टला सांगलीत विराट मोर्चा
सांगली - राज्य सरकारच्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला होणारा विरोध दिवसेंदिवस तीव्र होत असून, आता या प्रकल्पाविरोधातील आंदोलनाला व्यापक स्वरूप [...]
