Category: अहमदनगर
राज्याची विजेची गरज जर्मनीपेक्षा अधिक होणार: सचिव आभा शुक्ला
मुंबई : आर्थिक प्रगतीमुळे 2030 पर्यंत महाराष्ट्र राज्याची विजेची गरज युरोपातील जर्मनी, स्पेन, इटली अशा प्रगत देशांपेक्षा जास्त असेल. मुख्यमंत्री [...]
पुणे-शिरुर उड्डाणपुलाच्या कामास लवकरच सुरूवात !खासदार नीलेश लंके
अहिल्यानगर : पारनेर, नगरपासून जवळ असलेल्या पुणे शहराकडे जाताना शिक्रापुरपासून पुढे मोठया वाहतूक कोंडीला समोरे जावे लागत असल्याने या मार्गावरील प् [...]
प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रियकराने काढला काटा ; पुणे जिल्ह्यातील महिलेचा ‘वांबोरीत’ खून;
देवळाली प्रवरा : अनैतिक संबधातुन वाद विकोपाला गेले.तु मला सांभाळले नाही तर तुझ्या खोटे गुन्हे दाखल करील. प्रेयसीच्या जाचाला कंटाळून प्रियकराने त [...]

संगमनेर तालुक्यातील जनतेच्या दबावावरून महसूल मंडळाची फेररचना
संगमनेर (प्रतिनिधी)- लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकसित ठरलेला संगमनेर तालुक्याचा विकास रोखण्यासाठी प्रशासनाच्या नावाखाली संगमने [...]
अहिल्यानगरीत शाहिरी महोत्सवाचे आयोजन
अहिल्यानगर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने बुधवार दि. १९ ते २१ फेब्रुवारी २०२५ [...]

पूजा खेडकरला 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा
नवी दिल्ली : माजी प्रशिक्षणार्थी आणि बडतर्फ केलेली आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला आहे. त्य [...]
18 व्या प्रतिबिंब चित्रपट महोत्सवाला उद्यापासून होणार सुरुवात
अहिल्यानगर : येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमधील संज्ञापन अभ्यास विभागाच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणार्या प्रतिबिंब या चित्रप [...]
तहसील विभाजना विरोधात जनआंदोलनासोबतच न्यायालयात जाण्याचा निर्णय ; आ. बाळासाहेब थोरात
संगमनेर : प्रस्तावित आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालय निर्मितीच्या विरोधात ग्रामपंचायत यांनी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव केल्यानंतरही या प्र [...]

महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येतअसलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान असून. या अभियानाच्या माध्यमातून [...]
संविधान विरोधी शक्तींचा देशाच्या अखंडतेला धोका : डॉ. अशोक ढवळे
अकोले : विविध जाती, धर्म, पंथ व प्रांत यांनी मिळून बनलेल्या भारत देशाला एकसंघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाची रचना अत्यंत विचारपूर्वक [...]