Category: अहमदनगर
सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास भरभराट होईल राज्यपाल बागडे
शिर्डी : सहकार चळवळीतील संस्था नैतिक मूल्यांच्या आधारावर पारदर्शकपणे चालविल्यास सहकार क्षेत्राची निश्चितच भरभराट होईल, असे प्रतिपादन राजस्थानचे [...]
रशियाला जाताना मिळालेले आशीर्वाद बळ देणारे : श्रेयस कासले
श्रीरामपूर : कोणतेही काम करताना, कोणत्याही क्षेत्रात पदार्पण करताना आपल्या माणसांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मौलिक ठरतात, मी रशियाला डॉक्टर होण्यास [...]
पुस्तके हाती-माथी जपली पाहिजेत : प्रा. तुळे
श्रीरामपूर : आजचे तंत्रयुग वेगाचे नि ज्ञानाचे आहे. यासाठी ’वाचाल तर वाचाल’ हे संस्कृती सूत्र लक्षात घेऊन खेड्यापाड्यात, वाड्यावस्तीवर पुस्तके दिल [...]
राज्यस्तरीय शब्दगंध युवा यशस्वी उद्योजक 2025 पुरस्कर प्रसाद भडके यांना जाहीर
अहिल्यानगर- युवकांना प्रेरणा देऊन उद्योजकतेकडे वळवणारे युवा उद्योजक प्रसाद भडके यांना यावर्षीचा राज्यस्तरीय शब्दगंध युवा यशस्वी उद्योजक पुरस्कार [...]
सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी थेट महावितरणशी संपर्क साधावा; महावितरणचे आवाहन
अहिल्यानगर : मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दारात सौर कृषी पंप देण्यात येत असून या योजनेचे फॉर्म भरणे वा कोणत्याही [...]
निळवंडेचे पाणी प्रत्येक गावात पोहोचवा : आमदार आशुतोष काळे यांच्या सूचना
कोपरगाव : समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्वच धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे.परंतु तापमानात झालेली वाढ पाहता उन्हाळ्याची चाहूल देखील लागली आहे. मागी [...]
आपत्तीमुळे बाधितांच्या बँक खात्यावर 592 कोटी वर्ग : मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती
मुंबई : अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवे [...]
शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली ; साई संस्थानच्या 2 कर्मचार्यांची चाकूने भोसकून हत्या
शिर्डी : सबका मालिक एक आहे, असा मानवतेचा संदेश देणार्या साईबाबांच्या शिर्डीत दोघांची हत्या केल्यामुळे शिर्डी हादरली. सोमवारी पहाटे साई संस्थानच् [...]
जामखेड : कलाकेंद्र बंद केले; जीवे मारण्याची धमकी
जामखेड : बेकायदा कलाकेंद्र बंद केल्यामुळे आर टी आय कार्यकर्ते गणेश भानवसे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनल [...]
संगमनेरच्या स्वातंत्र्याशी खेळाल तर याद राखा, अन्यथा उद्रेक होईल : बाळासाहेब थोरात
संगमनेर( प्रतिनिधी )--सत्तेचा वापर करून जनतेची सोय बघितली पाहिजे. मात्र संगमनेर मोडण्याचे षडयंत्र काही मंडळी करत आहेत. आश्वी बुद्रुक अप्पर तह [...]