Category: कृषी

1 24 25 26 27 28 80 260 / 794 POSTS
नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर

नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर

नंदुरबार/प्रतिनिधी ः राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांसह, फळबागांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून, आतापर्यंत राज् [...]
कृषिमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

कृषिमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

नंदुरबार प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान झाले असून या नुकसान [...]
अवकाळी पावसाने भाज्या नासल्या, दरही घसरले

अवकाळी पावसाने भाज्या नासल्या, दरही घसरले

नवीमुंबई प्रतिनिधी - नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दिवसाला साडे तीनशे ते चारशे भाज्यांच्या गाड्यांची आवक होती. ती आता शंभरने कमी झाली आहे. अवका [...]
कृषिमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर

कृषिमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर

धुळे प्रतिनिधी - राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असून त्यांनी धुळे तालुका, साक्री तसेच शिंदखेडा या भागातील अवका [...]
सांगली मार्केट कमिटीत हळदीला मिळाला प्रती क्विंटल 11500 दर

सांगली मार्केट कमिटीत हळदीला मिळाला प्रती क्विंटल 11500 दर

सांगली प्रतिनिधी - गुढीपाडव्याचा मुहूर्तावर सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीचे सौदे पार पडले. यामध्ये महाराष्ट्र कर्नाटकासह आजूब [...]
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट

राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्‍यांच्या रब्बी पिकांचे नुकसान मोठया प्रमाणावर झाले अस [...]
अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी आणि वादळी वार्‍यासह गारपिटांमुळे शेतीतील उभ्या पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झा [...]
 बुलढाणा जिल्ह्यात नाफेड कडून 11 हरभरा खरेदी केंद्रांना मान्यता

 बुलढाणा जिल्ह्यात नाफेड कडून 11 हरभरा खरेदी केंद्रांना मान्यता

बुलढाणा प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत नाफेड तर्फे हमीदराने हरभरा खरेदी करण्यात येणार आहे, यासाठी जिल्ह्यात 11 केंद [...]
अवकाळी चा फटका मिरची व्यापारांना, सुकवण्यासाठी टाकलेली मिरची पावसामुळे खराब

अवकाळी चा फटका मिरची व्यापारांना, सुकवण्यासाठी टाकलेली मिरची पावसामुळे खराब

नंदुरबार प्रतिनिधी - नंदुरबार जिल्हा हा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरची पीक घेतले जाते व  इतर राज्यात [...]
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात  वादळ वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान  

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात  वादळ वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान 

  वर्धा प्रतिनिधी - जिल्ह्यात वादळ वाऱ्यासह पाऊस पडला त्यामुळे शेतात असलेला गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. वातावरणात बदल होत असल्याने अधि [...]
1 24 25 26 27 28 80 260 / 794 POSTS