Author: Raghunath
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव वन क्षेत्रातील वृक्षतोडीचे खरे सुत्रधार कोण?
चांदोली व शाहुवाडी वन क्षेत्रपालांनी मुद्देमाल ताब्यात घेत पंचनामा केला खरा पण चोरी झाली असे सांगून तपास सुरु असल्याचे बोलले जात आहे. पण कोणास पा [...]
महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भाजपा केंद्र सरकारचा निषेध मोर्चा
इस्लामपूर : कचेरी चौकात गॅस दरवाढीबरोबर पेट्रोल व डिझेल दर वाढीचा निषेध करताना महिला राष्ट्रवादी काँगेसच्या पदाधिकारी.
इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळ [...]
कोणत्याही राजकीय पक्षाला गावात फिरकू देणार नाही; शेतकरी संघटनेचा निर्धार
इस्लामपूर : सुमनताई अग्रवाल यांना एक लाख रुपये देताना रघुनाथ व कमल पाटील शेजारी राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे, कार्याध्यक्ष कालिदास आपटे, वर्षा काळ [...]
हॉटेलमधील रंगपंचमीचा कार्यक्रम पोलिसांनी उधळला
कराड / प्रतिनिधी : मलकापूर हद्दीत महामार्गावर असलेल्या महामर्गावरील ग्रीनलॅन्ड हॉटेलमध्ये युवक-युवतींना एकत्र करून रंगपंचमीनिमित्त आयोजित केलेला [...]
सातारा जिल्ह्यातील खाण पट्ट्याचे आज लिलाव; वडार समाजात धुसपुस
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना रामचंद्र नलवडे, राजू नलवडे, दशरथ पवार व कार्यकर्ते. (छाया : अनिल वीर)
16 व्या दिवशी जिल्हाधिकारी [...]
‘किसन वीर’च्या कामगारांचे ठिय्या आंदोलन मागे
वाई / प्रतिनिधी : भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आपल्या थकित पगारांसह विविध मागण्यांसाठी सुरू केलेले ठिय् [...]
खंबाटकी घाटात रविवारचा दिवस कोंडीचा
खंडाळा / प्रतिनिधी : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात सातार्याकडे जाणार्या घाटमाथ्यावर दत्त मंदिरजवळ कंटेनर बंद पडल्याने या बाजूची वाहतूक सक [...]
गृहराज्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर युवकाचे विषप्राशन
सातारा / प्रतिनिधी : राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सातार्यातील निवास स्थानासमोर सोमवारी दुपारी पाच ते सहाजणांनी अचानक गोंधळ घातला. य [...]
22 महिन्यांच्या पगारासाठी 400 कामगारांचा ’किसन वीर’ समोर ठिय्या
सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यामधील कामगारांना 22 महिन्यांपासून पगार न [...]
कराडला रिक्षा व्यावसायिकांचे आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन
कराड / प्रतिनिधी : केंद्र व राज्य शासनाच्या वाढीव दंडामुळे रिक्षा व्यावसायिकाचे कंबरडे मोडले आहे. रिक्षावाल्यांचा आवाज दिल्लीपर्यंत जावा यासाठी आ [...]