Author: Raghunath
सडे गाव ते सडे फाटा रस्ता डांबरीकरण पूर्ण
कोपरगाव : कोपरगाव मतदारसंघातील ग्रामीण भागातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रखडलेली रस्त्यांची कामे मुजोर ठेकेद [...]
टोल नाक्यांवरील रोख व्यवहारांना पूर्णविराम
फास्टटॅग आणि यूपीआयद्वारेच होणार टोल पेमेंटनवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गांवरून प्रवास करणार्या वाहनचालकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातम [...]
इंडिगो विमानात बॉम्बची धमकी
लखनऊ येथे आपत्कालीन लँडिंगलखनऊ : दिल्लीहून पश्चिम बंगालमधील बागडोगरा येथे जाणार्या इंडिगो एअरलाइन्सच्या एका विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्या [...]
कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा जयघोष
प्रजासत्ताक दिनी साकारणार ‘आत्मनिर्भर गणेशोत्सव’चा भव्य चित्ररथनवी दिल्ली : 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या भव्य सोहळ्यासाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज [...]
मुख्यमंत्री फडणवीस दावोसकडे रवाना
‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे जागतिक पातळीवर विकासगाथेचा गजरमुंबई : महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मु [...]
पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात पाच जणांचा मृत्यू
सोलापूर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (दि. 17) रात्री साडेअकराच्या सुमारास भीषण अपघात घडून आला. मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौज [...]
’डिजिटल युगातील लेखन’वर आजपासून कार्यशाळा
पंडित विद्यासागर, रवींद्र शोभणे, लक्ष्मीकांत देशमुख यांची उपस्थितीछ. संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’डिजिटल युगातील कोशीय [...]
भाजप आज देशात जनतेची पहिली पसंती ठरतोय : पंतप्रधान मोदी
दिसपूर : भाजप आज संपूर्ण देशात जनतेची पहिली पसंती बनली आहे. चांगले शासन आणि विकासावर विश्वास ठेवणारी जनता सातत्याने भाजपच्या पाठीशी उभी राहत आहे, [...]
सुरेश गुड्डे यांनी ’गुरुजी’ या शब्दाची प्रतिष्ठा निर्माण केली ः सुखदेव सुकळे
श्रीरामपूर ः भारतीय संस्कृती आणि ज्ञानमूल्यांची जीवनभर जोपासणा करणारे श्री सुरेश गड्डे गुरुजींनी ’गुरुजी’ या शब्दाची सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक [...]
जात आधी मनातून गेली पाहिजे : सरसंघचालक भागवत
जात व्यवस्था व्यवहारातून संपवायची असेल, तर तिचे उच्चाटन सर्वप्रथम माणसाच्या मनातून झाले पाहिजे, असे ठाम मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ [...]
