Author: Lokmanthan
पण पाणी मुरते कुठे ?
केरळ मध्ये मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात येत्या चार पाच दिवसात पाऊसाची हजेरी लागेल. त्यासाठी आपल्याला पावसाच्या प[पाण्याचे नियोजन करणे क्रमप्रा [...]
कनिष्ठ शाखा अभियंत्याला लाच घेताना रंगेहात पकडले
संगमनेर/प्रतिनिधी।२३संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे करण्यात आलेल्या कामाची परवानगी आणि पाहणी करण्यासाठी पंचायत समितीमधील कनिष्ठ शाखा अभियंत्यान [...]
…तर, नितीश कुमारांना केंद्राशी संघर्ष घ्यावा लागेल!
बिहारच्या राजकारणात सध्या निर्माण झालेली परिस्थिती आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाच्या आमदारांना बहात्तर तास पर्यंत राजधानीचे शहर पटना न सोड [...]
वीज पडून होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी “या” करा उपाययोजना
वीज पडणे हि नैसर्गिक घटना जगभरात सर्वच ठिकाणी होत असते. यामध्ये मनुष्य पशु आणि वित्त हानी होत असते. जगभरात तसेच भारतातसुद्धा वीज पडल्यामुळे मृत्युचे [...]
शेतकऱ्यांचे पुतळे उभारून श्रमशक्तीचा राज्यात सन्मान करूया – मंत्री सुनील केदार
नागपूर, : स्वातंत्र्याचा लढा असो वा दुष्काळ, कोरोना सारखी महामारी असो वा देशावर आक्रमण. सामान्यांच्या पोटाची भूक भागवणारा एक कारखाना या देशातील श्रमश [...]
मेडद किल्ला परिसराचे सुशोभीकरण करा : उपमुख्यमंत्री पवार
बारामती दि. २२ : मेडद येथील किल्ल्याचे चांगल्या प्रकारे संवर्धन आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे. किल्ल्यामध्ये असलेली जिल्हा परिषदेची शाळा व ग्रा [...]
शेळी पालनातून महिलांना आर्थिक सक्षम करणार : मंत्री सुनील केदार
नागपूर : ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराच्या संधीसोबतच आर्थिक विकासाला चालना मिळावी यासाठी शेळीपालनातून महिला सक्षमीकरण योजनेंतर्गत गोट बँकेच्या स [...]
शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकारी बँकांचे कामकाज व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती : शेतकरी केंद्रबिंदू मानून सहकारी बँकांचे कामकाज व्हावे, तसेच बँकेने शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन उपमुख्यमं [...]


