Author: Lokmanthan
निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, अभिमान वाटला : उद्धव ठाकरेंचे भावनिक पत्र
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवत तब्बल दोन तृतीयांश आमदार आपल्या बाजूने वळवले. असे असतानाही उर्वरित आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे [...]
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी – धनंजय मुंडे
बीड : बीड जिल्ह्यात पावसाने उशिरा का असेना पण दमदार हजेरी लावली असून या काळात उगवलेल्या सोयाबीन सह अन्य पिकांना गोगलगायीनी मोठ्या प्रमाणात ग्रासले आह [...]
मानोरीत भर दिवसा बिबट्याचा धुमाकुळ
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी राहुरी तालुक्यातील मानोरीत गेल्या दोन दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. भर दुपारी मेंढ्यांच्या कळपावर या बिबट्या [...]
अमरनाथ ढगफुटी दुर्घटनेत पुण्याच्या सुनिता भोसले यांचा मृत्यू
नवी दिल्ली दि. १० : जम्मू-काश्मीर मधील अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत पुणे (धायरी) येथील सुनिता महेश भोसले (५२ वर्षे) यांच [...]
परिपूर्ण आणि सन्मानजनक जीवनाच्या दिशेने…
जगाच्या लोकसंख्येत वेगाने होणारी वाढ, प्रजनन दरातील बदल, शहरीकरण आणि स्थलांतर याचा दूरगामी परिणाम पुढील पिढ्यांवर होणार आहे. साधनस्रोत, पर्यावरण, साम [...]
पात्र-अपात्रतेचा फैसला !
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पाय-उतार झाल्यानंतर पक्षांतर कायद्याचा प्रश्न ऐरणीवर आला. सर्वोच्च न्यायालयात यावर उद्या फैसला होणार असून, सर्वोच्च न [...]
ओबीसी राजकीय आरक्षण पूर्ववत होवो !
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा नवे सरकार सोडवेल, अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे [...]
प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर :- आषाढी वारीच्या निमित्ताने प्रदूषणकारी प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी [...]
‘बा विठ्ठला… राज्यात सुख व समृद्धी नांदू दे : मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
सोलापूर /पंढरपूर :-आषाढी एकादशीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून शिस्तबद्ध पद्धतीने दिंड्या निघतात. त्यामुळे सकारात्मक वातावरण [...]
इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पंढरपूर, दि.१० :- इस्कॉनच्या माध्यमातून संपूर्ण विश्वात भगवद्गीतेचा आणि धार्मिक मूल्यांचा प्रसार करण्याचे काम सुरू आहे. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्राती [...]
