Author: Lokmanthan
ऊसतोड कामगारांना डीबीटीद्वारे तात्काळ मदतीचा प्रस्ताव सादर करावा : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : राज्यात ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला असून, अवकाळी पावसामुळे ऊसतोड कामगारांचे हाल होऊ नयेत म्हणून त्यांना तात्काळ मदत मिळणे आवश्यक आहे. त्या [...]
प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत रासे येथे भूमिहीन व बेघर कुटुंबांसाठी ५२ घरकुल गृहसंकुलाचे भूमिपूजन
पुणे : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ग्रामपंचायत रासे येथे भूमिहीन व बेघर कुटुंबांसाठी उभारण्यात येण [...]
कारखान्याचा नवा विस्तारीत प्रकल्प सहकार चळवळीला नवी दिशा देणारा : पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे
लोणी : जेवढे ऊसाचे उत्पादन होईल, तेवढे गाळप करण्याची क्षमता पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने निर्माण केली आहे. कारखान् [...]
डान्स विरूद्ध नो व्हॅकन्सी !
बिहार निवडणूक आता अगदी टोकाच्या आणि आक्रमक भाषाघाईवर आलेली आहे. काल, आपण पाहिलं असेल की, तेजस्वी यादव यांनी थेट अमित शहा यांना आव्हान केलं, [...]
मल्लखांब स्पर्धेत नगरचा ओम सानप देशात दुसरा
अहिल्यानगर : चेन्नई येथे नुकतेच झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मल्लखांब स्पर्धेत अहिल्यानगर शहरातील ओम घनश्याम सानप या खेळाडूने देशात द्विती [...]
अहिल्यानगर जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ठरवण्याची वेळ : आ.सत्यजीत तांबे
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्याने आपल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार चळवळीच्या माध्यमातून राज्यात आपली विशेष ओळख निर्माण क [...]
शिव पाणंद शेतरस्ता सीमांकनाची प्रक्रिया निरंतर : जिल्हाधिकारी डॉ. आशिया
अहिल्यानगर : जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देणारा निर्णय घेत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी स्पष्ट केले की, शेत व शिव पाणंद रस्त्यांचे स [...]
मोफत मधुमक्षिका पालन प्रशिक्षणासाठी नावनोंदणी सुरु
नाशिक (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रात सात दिवसीय निवासी मोफत मधुमक्षिका पालन प्रशिक्षण कार्यक [...]
भाळवणीत बिबट्याचा थरार
भाळवणी : पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील नागबेंदवाडी परिसरात बिबट्याने जयवंत भिकाजी रोहोकले यांच्या शेतामधील गोठ्यात शेळीवर हल्ला केला. या हल्ल्य [...]
महावितरण कार्यालयावर संगमनेरातील नागरिकांचा संतप्त मोर्चा
संगमनेर : मागील एक वर्षापासून संगमनेर शहरामध्ये वाढलेली अस्वस्थता, नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वाढलेली अस्वच्छता, अनियमित पाणी व वीज पुरवठा, विजे [...]
