Author: Lokmanthan
भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार
नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या चंद्रिका टंडन यांनी पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. यावर्षी निर्माते रिकी केज, सितारवादक अनुष्का शंकर आणि भारतीय व [...]
आशादायी अर्थसंकल्प !
नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर झाला. एकूण ५० लाख, ६५ हजार, ३४५ कोटींचा हा अर्थसंकल्प केंद्रीय वित्त मंत्री नि [...]

भारताच्या विकासासाठी कृषीक्षेत्र हे पहिले इंजिन: केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26
नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासासाठी कृषीक्षेत्र हे पहिले इंजिन आहे यावर भर देत, केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतार [...]
विकसित भारताच्या संकल्पाला गती देणारा अर्थसंकल्प : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वर्ष 2025-26 चा केंद्रीय अर्थसंकल्प भारताच्या प्रगतीच्यादृष्टीने कायापालट घडवून आणणारा आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी या [...]
वित्तीय तूट 4.4 टक्के राहण्याचा अंदाज
नवी दिल्ली : भाजपला सलग तिसर्यांदा केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर मोदी सरकारने तिसर्या टर्ममधील आपला पहिलाच अर्थसंकल्प शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री [...]

कायदा व सुव्यवस्थेत अग्रेसर व सुरक्षित महाराष्ट्र निर्माण करुया : उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती, दि. १: राज्यात कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत राहण्याकरीता पोलीस दलाला सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करुन सुसज्ज करणे ही राज्य शास [...]

लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री शिंदे
मुंबई, दि. ०१ : आज जाहीर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा लक्ष्मीची पावले सर्वसामान्यांच्या घरी घेऊन येणारा अर्थसंकल्प असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकन [...]

१२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त झाल्याने मध्यमवर्गीयांना दिलासा : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि.1 :- “केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात बारा लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर [...]

“शिक्षण क्षेत्रात डिजिटल आणि AI चा समावेश: मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई,दि. 1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या अर्थसंकल्पात शिक्षणाला आ [...]

विकसित भारताला अधिक सशक्त बनवणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प : मंत्री जयकुमार रावल
मुंबई, दि. 1 – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विकसित भारताला अधिक सक्षम करणारा आणि सर्व घटकांना न्याय देणारा अर्थपूर्ण असा अर्थसंकल्प [...]
