Author: Lokmanthan

शेतकरी केंद्रबिंदू मानून कृषी नियोजन – मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे
अमरावती : प्रत्येक भागातील जमीन वेगळी असल्यामुळे वेगवेगळी पीके घेण्यात येतात .यासाठी आपण घेत असलेल्या पिकांना अनुसरून पूरक व्यवसाय निवडणे गरजेचे आहे [...]
रेवडी संस्कृतीला चाप बसेल का ?
देशभरात सध्या रेवडी संस्कृतीचा भाव चांगलाच वधारतांना दिसून येत आहे. रेवडी संस्कृती उदयास येण्यामागची अनेक कारणे आहेत. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर [...]
कथनी एक अन करणी फेक !
शरद पवार यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यावरून, महाराष्ट्रात राजकी [...]
शिवसेनेचे ऑपरेशन टायगर पुन्हा चर्चेत ; ठाकरेंचे सहा खासदार शिंदेंच्या संपर्कात?
मुंबई : कोकणातील शिवसेनेचा महत्वाचा शिलेदार अर्थात राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टा [...]
तहसील विभाजना विरोधात जनआंदोलनासोबतच न्यायालयात जाण्याचा निर्णय ; आ. बाळासाहेब थोरात
संगमनेर : प्रस्तावित आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालय निर्मितीच्या विरोधात ग्रामपंचायत यांनी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव केल्यानंतरही या प्र [...]
रिक्षा चालकांना मिळणार दहा हजार रूपये :परिवहनमंत्री सरनाईक यांची घोषणा
मुंबई : राज्यातील 65 वर्षांवरील रिक्षाचालकांना 10 हजार रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. यावेळी बोलता [...]
नवे प्राप्तिकर विधेयक संसदेत सादर ; नव्या विधेयकात 536 कलमांचा समावेश
नवी दिल्ली : प्राप्तिकराचे नियम अतिशय सोपे आणि सुलभ होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी लोकसभेत नवे प्राप्तिकर विधेयक [...]

राजन साळवींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
मुंबई : कोकणातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेते दिग्गज नेते राजन साळवी यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर साळवी यांनी गुरूवारी शिंदे यां [...]

महाराष्ट्र जलक्रांतीच्या दिशेने : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : राज्यात जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येतअसलेले जलयुक्त शिवार अभियान हे महत्वाकांक्षी अभियान असून. या अभियानाच्या माध्यमातून [...]
संविधान विरोधी शक्तींचा देशाच्या अखंडतेला धोका : डॉ. अशोक ढवळे
अकोले : विविध जाती, धर्म, पंथ व प्रांत यांनी मिळून बनलेल्या भारत देशाला एकसंघ ठेवण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाची रचना अत्यंत विचारपूर्वक [...]
