Author: Lokmanthan
इंडिगो:च्या फज्जाचे रहस्य !
देशामध्ये बस आणि रेल्वे हे वेळेवर न येण्याचे आपण अनेकदा ऐकतो आणि प्रत्यक्ष प्रवासात अनुभव घेतो; परंतु, विमान हवामान वाईट असल्याशिवाय रद्द होत नाह [...]

संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. ०६ : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल संविधान चित्ररथ तयार करण्यात आलेला आ [...]

विधान भवन येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
मुंबई दि. ०६ :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विधानभवन येथे त्यांच्या प्रतिमेस विधानपरिषदेच्या उपसभ [...]

१३ डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान तडजोड प्रकरणे स्वीकारली जाणार नाहीत; नागरिकांनी अफवांना बळी पडू नये
मुंबई, दि. ०६ : येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालतीमध्ये ई-चलान प्रकरणांची तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे [...]

देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले : राज्यपाल देवव्रत
बई, दि. ०६ : कोणत्याही राष्ट्रात युगपुरुष जन्माला येतात तेव्हा सामाजिक न्यायाची चळवळ बळकट होते. भारत हा विविधतेने नटलेला देश असून इतक्या मोठ [...]
संगमनेर रेल्वे मार्गासाठी जनआंदोलन पेटणार…
संगमनेर : लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मार्गे नाशिक पुणे रेल्वे साठी सातत्याने पाठपुरावा केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये महा रे [...]
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करित असताना विचारांची बांधिलकी जोपासत वर्तमान वस्तुस्थिती मांडावं असं वा [...]
मुक्त विद्यापीठात एम. ए. शिक्षणशास्त्र शिक्षणक्रमाची उद्बोधन कार्यशाळा संपन्न
नाशिक (प्रतिनिधी) :- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात शिक्षणशास्त्र विद्याशाखेतर्फे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० नुसार एम. ए. [...]

अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय मनाला गहिवर आणणारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई,दि.५ अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय हा माझ्या जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय आहे. संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबास [...]

सौर कृषीपंपामुळे शेतकऱ्यांची रात्रीच्या जागरणातून सुटका ; ‘आम्ही डाळिंब खायला नक्की येऊ’ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अहिल्यानगर, दि. ५ :– “सौर कृषीपंपामुळे केवळ दिवसा पाणी देण्याची सोय झाली असे नाही, तर ठिबकद्वारे विद्राव्य खते (सोल्युबल खते) देणेही सोपे झाले आह [...]
