Author: Lokmanthan
बिबट्यांची नसबंदी, वन्यजीव हल्ल्याच्या नुकसान भरपाईत कोंबड्यांचा समावेश करावा :आमदार सत्यजीत तांबे
अहिल्यानगर/मुंबई : जुन्नर वन विभागातील वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर २०२४ मध्ये केंद्र शासनाकडे बिबट्यांची जेरबंदी करून [...]
संगमनेर साखर कारखाना निवडणूक न लढविण्याचा विरोधकांचा निर्णय
संगमनेर : संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक न लढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला असल्याची माहीती आ. अमोल खताळ, जेष्ठनेते ब [...]
महापारेषणच्या यंत्रणेत बिघाड; पिंपळे सौदागर,सांगवी, रहाटणीमध्ये विजेचे चक्राकार भारनियमन
पुणे, दि. ०९ एप्रिल २०२५: महापारेषणच्या अतिउच्चदाब रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्रात बिघाड झाल्यामुळे पिंपळे सौदागर, सांगवी गाव, रहाटणी परिस [...]
मंगेशकर हाॅस्पिटल आणि मातामृत्यू !
पुण्यातील मंगेशकर हाॅस्पिटल्सच्या डिपाॅझिट प्रकरणाने मातामृत्यू घडवून आणला. केवळ पुण्यातच नव्हे तर, आख्या जगात या घटनेने संताप होतोय. आई होणं [...]
स्वच्छ बाजार समित्यांमुळे व्यवहारात वाढ –: प्रा. मधुकर राळेभात
Preview attachment 1744108498412.jpg
जामखेड : बाजार समित्या स्वच्छ असतील तर त्याचा थेट लाभ शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होतो. स्वच्छतेमुळे आरोग् [...]
नाशिक-समृद्धी महामार्ग कनेक्टर रखडला; आ. सत्यजीत तांबे यांची नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्याची मागणी
अहिल्यानगर/नाशिक : नाशिक शहराला समृद्धी महामार्गाशी जोडणारा स्वतंत्र कनेक्टर मार्ग तयार करण्यात येणार आहे. मात्र, शहराला समृद्धी महामार्गाशी जोडण [...]
अंभोरेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू -आ. खताळ
।संगमनेर : तालुक्यातील अंभोरे गावातील वीज, पाणी, रस्त्याचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहिल, असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी अंभोरे करा [...]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण १० एप्रिलच्या समारंभास स्थगिती
अहिल्यानगर : शहरातील मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम दि. १० एप्रिल २०२५ [...]
युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन : संधान
कोपरगाव : कोपरगांव येथे खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळावे, आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी महत्त्वपूर [...]

पशुधन विकास अधिकाऱ्यांची २ हजार ७९५ पदे भरणार – मंत्री पंकजा मुंडे
मुंबई, दि. ०८: पशुसंवर्धन विभागाचे काम पूर्ण क्षमतेने करण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वाचे पाऊल उचल [...]