Homeताज्या बातम्यादेश

आसाम सरकारने घातली गोमांसावर बंदी

दिसपूर : पूर्वोत्तर भारतातील आसाममध्ये गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. आसाम मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. दरम्यान आगामी 7 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्येही त्यांनी सांगितले.

दिल्लीगेट ते लालटाकी रस्त्यावरील पथदिवे सुरु न केल्यास पालिकेच्या वीज कनेक्शनचा फ्युज घालविणार : गिरीश जाधव
२०५० चे व्हिजन ठेवून काम केल्याने यशस्वी झालो- राजेंद्र पवार
वर्सोवा पुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली

दिसपूर : पूर्वोत्तर भारतातील आसाममध्ये गोमांसावर बंदी घालण्यात आली आहे. आसाम मंत्रिमंडळाने राज्यातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट आणि सार्वजनिक ठिकाणी गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. दरम्यान आगामी 7 डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्येही त्यांनी सांगितले.

COMMENTS