लग्न लागताच नवरदेव बसला धरणे आंदोलनाला

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लग्न लागताच नवरदेव बसला धरणे आंदोलनाला

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून खासदार जलील हे तीन दिवसापासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी मुस

प्रियकराने प्रेयसीसह स्वतःला घेतले पेटवून
विदर्भासह मराठवाड्याला पावसाने झोडपले
 शहराला छत्रपती संभाजीनगर नावाशिवाय दुसर कोणतं नाव देता येणार नाही – आ. प्रदिप जैस्वाल 

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर केले म्हणून खासदार जलील हे तीन दिवसापासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. यावेळी मुस्लिम समाजातील एका तरुणाचे लग्न झाले व लग्न होताच तो औरंगाबाद नामांतराविरोधात धरणे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी आला. आणि म्हणाला माझी गरज तिथे नाही तर या ठिकाणी आहे. त्याकरता मी आज धरणे आंदोलनाला या ठिकाणी उपस्थित आहे.

COMMENTS